आंध्र प्रदेशात सत्ता पालट झाल्यानंतर तेथील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलू लागला आहे. वायएसआर काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री आणि बिहारमधील बेगुसराय (Bihar News) मतदारसंघाचे खासदार गिरीराज सिंह यांच्यावर हल्ला झाला.
जेडीयूचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणे दिली.
दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. आजपासून देशभरात हे अभियान सुरू झाले आहे.
भारतीय राजकारणातील औटघटकेचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ठरलेल्या काही नेत्यांचं पुढे काय झालं याची माहिती घेऊ या..
महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशात अनेक कायदे आहेत. मात्र या कायद्यांना आता अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आम आदमी पार्टी सोडून भाजपात गेलेले (BJP) पाच नगरसेवकांपैकी एक रामचंद्र पुन्हा माघारी परतले आहेत.
हरियाणा राज्यातील हिसार महापालिकेने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
केंद्र सरकारने यूपीएससीला नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी विविध टप्प्यात उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे.
गुजरात राज्यात मुसळधार पाऊस होऊन पुराचं (Gujarat Rains) संकट निर्माण झालं आहे. या पुरामुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे.