- Home »
- national News
national News
भाजपला दणका! निवडणुकीच्या धामधुमीत दिग्गज नेत्याच्या हाती JMM चा झेंडा
झारखंड भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रणव वर्मा यांनी (Pranav Varma) पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
बाब्बो! फक्त एक निवडणुकीसाठी १०० कोटी; प्रशांत किशोरांचा मोठा खुलासा
कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एक सल्ला देण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो असे प्रशांत किशोर म्हणाले.
बिहारी राजकारणात ट्विस्ट! नितीशकुमारांच्या जुन्या सहकाऱ्याचा पक्ष लाँच; १४० जागा रडारवर..
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
लोकसभेत आघाडी पोटनिवडणुकीत मात्र बिघाडी; मित्रपक्षांची पाटी कोरीच राहिली..
Elections 2024 : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. प्रत्येक जण आपला राजकीय फायदा आणि नुकसान याचा विचार करून निर्णय घेत असतो. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) ज्यांच्याकडे फायदा दिसत होता त्यांच्याशी मैत्री केली पण आता पोटनिवडणुकीत चित्र बदललं आहे. लोकसभेतील मित्रांना बाजूला केलं जात आहे. उत्तर प्रदेशपासून राजस्थानपर्यंत होत असलेल्या पोटनिवडणुकीत […]
झारखंडच्या निवडणुकीत ‘या’ नेत्यांची परीक्षा; पराभव झाला तर राजकारणच धोक्यात..
झारखंड निवडणुकीतील पाच महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत आणि या निवडणुकीत त्यांचं काय पणाला लागलं आहे.
दाना वादळाचा इफेक्ट! तब्बल ७५० रेल्वे अन् ४०० उड्डाणे रद्द; ६ लाखांहून अधिक विस्थापित
उत्तर बंगालच्या खाडीतून उठलेल्या दाना चक्रीवादळानं रौद्र (Dana Cyclone) रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे.
झारखंडमध्ये बदललाय घराणेशाहीचा ट्रेंड; मुलगा नाही तर सूना सांभाळताहेत राजकीय वारसा
झारखंडच्या निवडणुकीत यंदा नेते मंडळींची मुले, मुली आणि पत्नींच्या तुलनेत सुनांचा दबदबा दिसून येत आहे.
वायनाडमध्ये आज घमासान! प्रियंका गांधी अर्ज भरणार; काँग्रेस करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
प्रियंका गांधी आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी एक मोठा रोड शो आयोजित करण्यात आल आहे.
सावधान! ऑफीसमध्ये उभे राहून काम करताय? मग, जाणून घ्या काय होतात साइड इफेक्ट्स..
उभे राहून काम केल्याने फार फायदा होत नाही उलट नुकसान होते. बराच काळ उभे राहून काम केल्याने पायांच्या रक्तवाहिन्यांत सूज येते.
फक्त 20 रुपयांत मिळतोय 2 लाख रुपयांचा विमा; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
एखादी अप्रिय घटना घडली तर कुटुंबाची परवड होत नाही. यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे.