- Home »
- NCP
NCP
आमची युती भविष्यातील नांदी… शिवसेना अन् शरद पवारांच्या पक्षाच्या युतीनंतर प्रदेशाध्यक्ष शिंदेंचं मोठं विधान
Shashikant Shinde यांनी कुर्डूवाडी या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेसोबत थेट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या युतीनंतर मोठं विधान केलं आहे.
‘तो’ शब्द वापरायला नको होता…, शिवराळ भाषेनंतर अजितदादांनी व्यक्त केली दिलगिरी
Ajit Pawar Aologized : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महायुतीमधील असो किंवा महाविकास आघाडीमधील
ऐन महापालिकांच्या तोंडावर लातूरमध्ये कॉंग्रेसला खिंडार; जवळच्या सहकाऱ्याच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अमित देशमुखांना धक्का
Amit Deshmukh आणि कॉंग्रेसला लातूरमध्ये मोठा धक्का, ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर माजी महापौर गोजमगुंडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
जनतेच्या न्यायालयात निभाव लागणार नाही म्हणून ते मुद्दाम न्यायालयात गेले; आशुतोष काळेंची कोल्हेंवर जोरदार टीका
Ashutosh Kale: विरोधकांकडे सर्व प्रकारची सत्ता असतानाही कोपरगाव शहराचा विकास करता आला नाही.याउलट होणाऱ्या विकासकामात कसा खोडा घातला.
Rajan Patil Exclusive Interview : शरद पवारांची साथ का सोडली? राजन पाटील स्पष्टच म्हणाले
Rajan Patil Exclusive Interview : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
राधाकृष्ण विखेंनी राष्ट्रवादीत पाठविले का ? काका कोयटेंचे थेट उत्तर
Kaka Koyate: पण ते माझे मित्र आहेत. युवक काँग्रेसमध्ये आम्ही दोघांनी काम केले आहे. आमदार आशुतोष काळे हे मला अजितदादांकडे घेऊन गेले होते.
कोपरगावला दररोज पाणीपुरवठा करणार; काका कोयटेंनी मांडले विकासाचे व्हिजन
Kaka Koyate : मी उमेदवारी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आग्रह धरला. गावाच्या विकासासाठी काही करा, असे ते म्हणाले.
गोदावरीच्या उजव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडले; आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाला यश
Ashutosh Kale: पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता ओळखून नागरीकांना पिण्याच्या पाण्याची अडचण येवू नये यासाठी सूचना दिल्या.
कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवून देतो; आमदार आशुतोष काळेंची ग्वाही
Ashutosh Kale: नागरिकांना केवळ घोषणा ऐकायच्या नाहीत जावर त्यांनी फक्त घोषणाच ऐकल्या त्यामुळे त्यांना कामातून दिसणारा विकास हवा आहे.
मी खासदार नाही तर शिवरायांचा मावळा…हाती झाडू घेत नीलेश लंकेंनी केली स्वच्छता
Nilesh Lanke: गड म्हणजे दगडांचा ढिगारा नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. भविष्यातील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचावा.