- Home »
- Pahalgam Attack
Pahalgam Attack
ठाकरे गट देशाचा इतिहास अन् परंपरा विसरला, फडणवीसांचा हल्लाबोल
उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला,
पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री शिंदेकडून पाच लाखांची मदत
Eknath Shinde : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
बोलताना भान उरत नाही, त्यांनी असं बोलू नये; पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून म्हस्केंना फडणवीसांनी फटकारले
Devendra Fadanvis यांनी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींना रिटर्न टिकीट! पुण्यात किती पाकिस्तानी? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला आकडा
Pakistan च्या नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
जर शक्ती आहे तर ती अशावेळी दिसली पाहिजे…पहलगाम हल्ल्यानंतर मोहन भागवत काय म्हणाले?
रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला
हिंदीच काय आता उर्दूही शिका, म्हणजे अतिरेक्यांचे…; आमदार संजय गायकवाड बरळले
आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेली पाहिजे. - आमदार संजय गायकवाड
आम्ही सरकारसोबत, सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधींचा सरकारला बिनशर्त पाठिंबा
Rahul Gandhi On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलला, सांस्कृतिक विभागाची माहिती
मुंबई : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Cultural Department) वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता […]
काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध, हिंदु जनजागृती समितीकडून कठोर सैन्य कारवाईची मागणी
Pahalgam Attack : उरी, पठाणकोट, पुलवामा आदी दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर दिल्यानंतरही असे हल्ले थांबायला तयार नाहीत. हे काश्मीरच्या
दिल्लीत हाचलाची वाढल्या, पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठा धमका होणार?
All-party meeting: पहलगाम दहशतवादी (Pahalgam attack) हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते सहभागी झालेत. आधी व्हिसा रद्द अन् आता पाकिस्तानवर ‘क्रिकेट स्ट्राईक’, भारतात PSL चे टेलिकास्ट बंद #WATCH दिल्ली: पहलगाम […]
