पाकव्याप्त काश्मीर बळकावल्यापासून हा पट्टा पाकिस्तानने दहशतवाद्यांना आंदण म्हणून दिला आहे. या भागात त्यांची घरं आहेत.
या भयावह इस्लामी अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली.
उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला,
Eknath Shinde : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
Devendra Fadanvis यांनी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे.
Pakistan च्या नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला
आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेली पाहिजे. - आमदार संजय गायकवाड
Rahul Gandhi On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.
मुंबई : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Cultural Department) वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता […]