Bangladesh च्या एका नेत्याने पहलगाम हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात त्यांना भारताला जणू इशाराच दिला आहे.
पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी परवानगी दिली तर मी युद्धात जाण्यास तयार आहे.
पाकिस्तानकडून सुरूवातीला उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला या जिल्ह्यांतील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले
Pahalgam attack नावाखाली एका पुजाऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात...
Muslim nations ने हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देत भारताविरोधात 57 मुस्लिम देश एकवटले आहेत.
२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये नवरालचाही स
पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्यानंतर जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केला आहे.
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता
Pahalgam Attack नंतर देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात..
जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत […]