- Home »
- Pahalgam Attack
Pahalgam Attack
मुलीने अचानक थांबवली स्कूटर अन् उचलला रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज, शाळेतून निलंबित
Saharanpur Video Viral : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर ( Pahalgam Attack) संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.
भारताने पाकवर आक्रमण केलं तर…, आपल्या नेत्याच्या वादग्रस्त विधानावर बांगलादेश सरकारची भूमिका काय?
Bangladesh च्या एका नेत्याने पहलगाम हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात त्यांना भारताला जणू इशाराच दिला आहे.
Video : मोदीजी मला एक आत्मघातकी बॉम्ब द्या, मी पाकिस्तानात जाऊन..काँग्रेस मंत्र्यांच मोठं विधान
पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी परवानगी दिली तर मी युद्धात जाण्यास तयार आहे.
पहलगामनंतरही पाकिस्तानच्या कुरापती; सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार, भारतीय जवानांचं थेट उत्तर
पाकिस्तानकडून सुरूवातीला उत्तर काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला या जिल्ह्यांतील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले
पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली पुजाऱ्याची फसवणूक, पूजेच्या बहाण्याने खात्यातून पैसे लंपास नेमकं काय घडलं?
Pahalgam attack नावाखाली एका पुजाऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूयात...
पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले
Muslim nations ने हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देत भारताविरोधात 57 मुस्लिम देश एकवटले आहेत.
आम्हाला फक्त न्या द्या…काश्मिरी अन् मुस्लिम लोकांना…पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या पत्नीची प्रतिक्रिया
२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांमध्ये नवरालचाही स
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात पाकच्या कटाचे पुरावे मिळाले; NIA च्या अहवालात मोठा खुलासा
पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्यानंतर जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केला आहे.
LetsUpp Exclusive : आय लव्ह माय इंडिया, पर्यटकांसाठी जीव देऊ…, पहलगाम हल्ल्यानंतर टुरिट्स गाईडने मांडली आपली व्यथा
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता
भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर : दिवसभरात काय घडले?
Pahalgam Attack नंतर देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात..