Pakistan च्या नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला
आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेली पाहिजे. - आमदार संजय गायकवाड
Rahul Gandhi On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.
मुंबई : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Cultural Department) वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता […]
Pahalgam Attack : उरी, पठाणकोट, पुलवामा आदी दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर दिल्यानंतरही असे हल्ले थांबायला तयार नाहीत. हे काश्मीरच्या
All-party meeting: पहलगाम दहशतवादी (Pahalgam attack) हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते सहभागी झालेत. आधी व्हिसा रद्द अन् आता पाकिस्तानवर ‘क्रिकेट स्ट्राईक’, भारतात PSL चे टेलिकास्ट बंद #WATCH दिल्ली: पहलगाम […]
PSL 2025 : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत सरकारकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
माझे वडील कुटुंबाचा एकमेव आधार, माझ्या समोरच त्यांना तीन गोळ्या मारल्या. आज मी त्यांना अग्नी दिलाय, यावर माझा विश्वास नाहीये. - आसावरी जगदाळे
Seema Haider : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेत देशात असणाऱ्या