माझी मुलगी युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठीच पाकिस्तानात गेली असल्याचा दावा ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना केलायं.
Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्रा पाकशी कशी संपर्कात आली ? पाकमध्ये ती कशी गेली, कोणाच्या प्रेमात पडली ? तिच्यावर काय आरोप आहे.
Chandigarh University : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला मदत करणारे तुर्की आणि अझरबैजानला दररोज भारतातून
Asaduddin Owaisi : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव वाढला असून या
Pakistani PM Shehbaz Sharif Offers Talks With India : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan War) तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी (Pakistani PM Shehbaz Sharif) शांततेबाबत मोठं विधान केलंय. पाकिस्तानी पंतप्रधानांनी गुरुवारी (15 मे) सांगितलं की, ते भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ यांचे हे विधान दोन्ही […]
स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीवर ठाम राहत बलुच लिबरेशनचे नेते नजर बलोच यांनी पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत.
US Defense Official Michael Rubin Said Pakistan Beg For Ceasefire : भारत अन् पाकिस्तानमध्ये (India Pakistan Ceasefire) युद्धबंदी झालाय. एकीकडे ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबल्याचा बोलबाला सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) भारतावर हल्ले केल्याच्या बढाया मारत आहे. दरम्यान अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने (America) ‘टेरिरिस्तान’ची (Michael Rubin) पोलखोल केली आहे. अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी आणि […]
Pakistani Air Defense System : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत
बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करीत पाकिस्तानापासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केलीयं.
Pakistan Government Write Letter To India For Indus Water : २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा, अशी विनंती पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. […]