- Home »
- Pankaja Munde
Pankaja Munde
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, पंकजाताईंनी हात झटकले, म्हणाल्या, ‘मी काय बोलू…’
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी हे काहीच पाहत नाही. मी फक्त तुम्हा प्रसारमाध्यमांचे ऐकून घेते. मी यावर काय बोलू,
वाल्मिक कराड ‘इफेक्ट’, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, बीडचे नवे पालकमंत्री अजित पवार
Dhananjay Munde : राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कराडवर मकोका, परळी बंद; पंकजा म्हणाल्या, ‘या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत…’
मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत आहे. त्यामुळं इतर गोष्टी मला मॅटर करत नाहीत. रोजचे काम माझ्यासाठी मॅटर करतं - पंकजा मुंडे
जिथं अनेक काम बाकी तिथं मला संधी मिळाली त्यामुळे… पंकजा मुंडेंचं मंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण
पर्यावरण या क्षेत्रात केंद्र सरकारही मोठ काम करू पाहत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात पर्यावरण क्षेत्रात मोठ
बीड प्रकरणावर धसांचं नाव घेत पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या म्हणाल्या, त्यांच्यामुळे…
सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं. राजकीय भूमिका न घेता हत्या प्रकरण विषय संवेदनशील रितीने समजून घेतले असते तर बीड बदनाम झालं नसते.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडमुळेच पंकजा मु्डेंचा लोकसभेला पराभव, सुरेस धसांचा गौप्यस्फोट
पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे झाला. त्या दोघांमुळे अनेक जण पंकजा मुंडेंवर आजही नाराज.
फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या; आतापर्यंत आम्ही काय चकाट्या पिटत होतो? दमानियांचा सवाल…
अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ; अंजली दमानियांचे पुरावे देत गंभीर आरोप
खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन
पंकजा मुंडेंच्या नावे अपहरण… पण सगळा प्रकारच निघाला बोगस, पोलिसांनी फोडलं माजी उपसरपंचाचं बिंग
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर आणि गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमधून थेट मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव घेत एका माजी उपसरपंचाचं अपहरण झाल्याचं समोर आलं […]
पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक नाही पडत; बजरंग सोनवणेंनी क्लिअर सांगितलं
बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी क्लिअर सांगितलंय.