- Home »
- Police
Police
250 कोटींचे व्यवहार अन् सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह 9 जण निलंबित; नागपुरात नेमकं घडलं काय?
Nagpur Cyber Police : एकाच वेळी नागपूर जिल्ह्यातील 9 पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय चुका, अंतर्गत वाद
कॉल डिटेल्स रेकॉर्ड कोणी-कुणाचे काढू शकतं का ? नेमकी प्रोसेस कशी असते ?
call detail record -इनकमिंग, आऊटगोईंग, टॉवर लोकेशनचा डाटा, मोबाइल कंपन्यांकडून पोलिस विभागाला मिळतो. त्या डाटाच्या आधारे पोलिस तपास करतात.
वाफळेतील अवैध मुरूम उपसा प्रकरणात मोठी कारवाई; लाच स्वीकारताना तलाठी सुदर्शन जाधवला रंगेहात पकडले
अवैध मुरूम उपशावर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मी कृष्ण आणि तू माझी तू राधा म्हणत भोंदूगिरीच्या आड अत्याचार; कॅप्टन अशोक खरातचा घाणेरडा खेळ उघड
खरात आपल्या कार्यालयात महिलांना वेगवेगळ्या कारणांनी बोलावून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा.
त्याने पोलीस मारला तरी… ‘त्या’ खुनाच्या गुन्ह्याबाबत गणेश कापसेचा धक्कादायक दावा
Ganesh Kapase यांनी धक्कादायक माहिती दिली ते म्हणाले, कापसे मला म्हणाला की, मी पोलीस मारला तरी माझं कोणी काही वाकडं करू शकलं नाही.
बीड विवाहितेचा अत्याचार प्रकरण; आता पोलिस पाटील, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार
Rupali chakankar- लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 15 जणांचा पोलीसावर जीवघेणा हल्ला; लाथा-बूक्क्यां, लोखंडी गज…
attack police सुमारे 15 आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत बेदम मारहाण केली.
आगामी सालबर्डी चित्रपटात पूजा सावंत दिसणार करारी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. P.I. मनोरमा प्रधान तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
बुलढाण्यातील पुतळ्याचा वाद चिघळला; सरपंच गणेश काकडसह 23 जण पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक केली असून 38 हुन अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धुळे हादरले ! विवाह सोहळ्यात जोरदार राडा; शस्त्राने वार केल्याने तिघांचा मृत्यू
Dhule : लग्न सोहळ्यात झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला आहे. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झालेले आहे. तर तिघे जखमी झालेत.