- Home »
- Police
Police
थेट राज्य सचिवांना पत्र अन् पोलिसांवर गंभीर आरोप करत स्वारगेट प्रकरणातील पिडीतेची मोठी मागणी
Swargate case तील पिडीतेने राज्य सचिवांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये तीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
…म्हणून चालकानेच बस पेटवून घेतला चौघांचा बळी, हिंजवडी बस आग दुर्घटनेबद्दल धक्कादायक कारण समोर
Hinjewadi bus fire मध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच ही बस पेटवून दिल्याच्या समोर आलं आहे.
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठींब्याने महिला वकीलच चालवतात सेक्सटॉर्शन रॅकेट?
sextortion महिला वकीलांकडूनच चालवले जात असून त्यांना थेट पोलीस अधिकारीच पाठींब देत आहेत. असा दावा करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहुयात...
पुनित बालन ग्रुपचा पुढाकार! ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाखांची देणगी
Punit Balan ग्रुप तर्फे ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त सगल दुसर्या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
गौरव अहुजाचा तोरा कायम! अद्यापही मोबाईल न दिल्याने एक दिवसाची पोलीस कोठडी
Gaurav Aahuja ला तो मोबाईल मिळवण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठड सुनावण्यात आली आहे.
ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या पोलिसांना थेट बडतर्फ करणार; फडणवीसांचा इशारा
Devendra Fadanvis यांनी महाराष्ट्र पोलीस परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ड्रग्ज प्रकरणी पोलिसांवर थेट कारवाईचा इशारा दिला.
घाबरायचं नाही, इथं बाप बसलाय; मी असल्यावर…वाल्मिक कराड व पोलिस अधिकाऱ्याचा कॉल रेकॉर्ड व्हायरल !
वाल्मिक कराड बोलतोय. फोन करणारे चिल्लर पोरं आहेत. ते काय करणार आहेत, असे बोलतात. त्यानंतर पीएसआय खुळे म्हणतात अण्णा पोस्ट डिलिट केली की झालं.
पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर…; घरात घुसून शुटींग करणाऱ्या पोलिसावर आव्हाड संतापले
आमदारांवर अशा प्रकारे पाळत ठेवण्यापेक्षा त्या वाल्मिक कराडवर पाळत ठेवा, पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता.
लॉरेन्स बिश्नोईचा मला मारण्याचा कट, कुटुंबालाही धोका; सलमानचा पोलिसांसमोर मोठा दावा
Salman Khan च्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून (police) कसून चौकशी सुरू आहे.
Vishalgad Encroachment आंदोलन हिंसक; पोलिसांसह नागरिक जखमी, पोलिसांकडून गुन्हे दाखल
Vishalgad Encroachment हटवण्यासाठी अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.