उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ नाही तर आता भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचंही नाव पुढं आलं आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे.
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.
मला पक्षानं चिन्ह दिलं जी थोडीफार ताकद आहे तीही दिली. तरी सुद्धा मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो.
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं मी म्हणालो नव्हतो, असे दानवे म्हणाले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
खासदार शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला बाबांचा खूप अभिमान वाटतो असे म्हटले आहे.