- Home »
- Politics News
Politics News
“दोन दिवसांपासून मी डोंबिवलीतच, कुठेच गेलो नाही”, CM पदाच्या चर्चांना चव्हाणांचा फुलस्टॉप!
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ नाही तर आता भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचंही नाव पुढं आलं आहे.
मराठवाड्यात अजितदादांचे ८ शिलेदार; मंत्रिपदासाठी ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा
नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे.
“..तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; पहिल्यांदाच आमदार झालेल्या भाजप नेत्याचं खुलं चॅलेंज!
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.
काँग्रेसचं फक्त चिन्ह पण पक्ष सोबत नाही; पक्ष नेतृत्वच बंटी शेळकेंच्या रडारवर
मला पक्षानं चिन्ह दिलं जी थोडीफार ताकद आहे तीही दिली. तरी सुद्धा मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो.
“काँग्रेस नेत्यांचा अतिआत्मविश्वास नडला”, ठाकरेंच्या नेत्याचा काँग्रेसला आरसा
जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात कांग्रेस निवडणूक जिंकू शकत होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्यांच्या मनात अतिआत्मविश्वास निर्माण झाला.
“मी तसं म्हणालोच नव्हतो”, मविआबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवेंनी स्पष्टच सांगितलं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं मी म्हणालो नव्हतो, असे दानवे म्हणाले आहेत.
भाजपाचा मोठा निर्णय! विनोद तावडेंना ‘या’ राज्यांची जबाबदारी; महाराष्ट्रासाठी नवं नाव..
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण होणार CM? अमित शहा-तावडेंची खलबतं; आज दिल्लीत बैठक, धक्कातंत्राचीही भीती
आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
“खूप अभिमान वाटतो बाबा..” वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची डोळे पाणावणारी पोस्ट
खासदार शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मला बाबांचा खूप अभिमान वाटतो असे म्हटले आहे.
“लोकसभेतील पराभवानतंर आम्ही..” ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांवर भाजप नेत्याचं प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीत तुम्ही (मविआ) मोठं यश मिळवलं त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं का, असा सवाल बावनकुळेंनी विचारला.
