- Home »
- Politics News
Politics News
महिलांच्या मतदानात वाढ, महायुतीचचं सरकार येणार, CM पदावरही भाष्य; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा भाजप आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो.
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल
पाथर्डीतील शिरसाठवाडीत राडा, जमाव आक्रमक; आमदारासह कार्यकर्त्यांवर दगडफेक
पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी गावात चांगलाच गदारोळ झाला. येथे वादातून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.
Exit Polls 2024 : खरी शिवसेना कुणाची? एक्झिट पोलच्या अंदाजात नेमकं काय..
विविध एक्झिट पोल्समध्ये शिंदेंचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.
शरद पवार की अजित पवार, दुसऱ्या सामन्यातही काकाच भारी.. वाचा, एक्झिट पोलचे आकडे
एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कमी जागा निवडून येण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राजकीय ताकद यामुळे कमी होऊ शकते.
पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल
या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यात कोणत्या आघाडीा किती जागा मिळू शकतात याचा अंदाज जाणून घेऊ या..
Exit Polls 2024 : ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? एक्झिट पोलचा अंदाज काय..
एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याची माहिती घेऊ या..
Exit Poll : 2019 मध्ये किती खरे ठरले होते निवडणुकीचे अंदाज?, वाचा सविस्तर..
Maharashtra Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर 23 तारखेला मिळणारच […]
मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून सात पोलीस निलंबित; नेमकं कारण काय?
निवडणूक आयोगाने मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
