एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याची माहिती घेऊ या..
Maharashtra Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता हे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर 23 तारखेला मिळणारच […]
निवडणूक आयोगाने मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.
डोंबिवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाणही मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत.