Pune Viral Video : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून अनेक धक्कादायक घटना सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Government Lawyers गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून यामुळे न्यायदान यंत्रणेवर मोठा भार पडतो आहे. त्यामुळे कुशल सरकारी वकिलांची आज आवश्यकता आहे.
Jetendra Awhad यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याच्या धक्कादायक प्रकारावर तसेच गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
Pune Crime News Attack On Mahatma Gandhi Statue With Koyta : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडल्याची (Pune Crime) माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक प्रवासी होते. यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन आला, त्याने […]
Sudhir Mungantiwar will inaugurate Training And Research Center For Government Lawyer : सरकारी वकील होण्याकरिता परीक्षा तयारी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी पुण्यामध्ये (Training And Research Center For Government Lawyer) केंद्र सुरु होत आहे. यामध्ये 6 महिन्यांचा विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे. नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने (Jadhavar Group of Institutes) याकरिता पुढाकार घेतला आहे. […]
Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले असताना आता पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची
Vinayaki - Vinayak Nimhan Scholarship : कुठलाही गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक
Devendra Fadnavis : आज पुण्यातील एनडीए परिसरात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते
Courier Boy Rape On Girl In Pune Kondhawa Area : डिलिव्हरीच्या नावाखाली नराधमाने 25 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी (Selfi) काढला आणि त्यात परत येईल असा मेसेज लिहिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला […]
Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात जोर धरला असून राज्यातील अनेक भागात 29 जूनपासून