संजय राऊत विकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलीयं.
शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदाबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे यांची निवड करण्यात आलीयं.
धरणातील गाळ काढण्यासाठी इतर राज्यांचं धोरण आणि महाराष्ट्राच्या धोरणाचा तुलनात्मक अभ्यास करुन सर्वसमावेशक धोरण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
Radhakrushna Vikhe Patil On Farmer Water Problem : निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम पूर्ण होण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे योगदान आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली. निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना […]
शेतकऱ्यांबाबत जरा जपून बोला, असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलायं.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला असल्याचं समोर आलंय.
Assembly Election : नगर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांनी आघाडी घेतल्याचा कल हाती आलायं.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
चाळीस हजार महिलांचे संघटन करून महिलांना वेगवेगळ्या व्यवसायातून सक्षम करण्याचं काम करण्यात आले असून, विविध योजनेच्या
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 12 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात बंडखोरी झाली असून इतर 4 मतदारसंघात सरळ लढत होणार आहे.