- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात FIR दाखल, देशाची एकता अन् अखंडता धोक्यात आणल्याचा दावा…
कॉंग्रेसची लढाई भाजप आणि संघाशीच नव्हे तर इंडियन स्टेटशीही आहे, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
…तर त्यांना अटक झाली असती; मोहन भागतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून असं का म्हणाले राहुल गांधी ?
याआधी, दोन दिवसांपूर्वी सोमवारी, सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख
मोठी बातमी! सावरकर प्रकरणातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना जामीन
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात मोठा दिलासा मिळाला आहे.
‘नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी…’; वर्षा गायकवाड यांची मागणी
शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी विभाजनकारी भाषा खपवून घेणार नाही असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
‘हिंदू-मुस्लिम हे उद्योग फक्त भाजपचेच मंत्री करू शकतात, राणेंनी बोलतांना भान ठेवावं…’, थोरातांनी सुनावलं
राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! - बाळासाहेब थोरात
Video: राहुल गांधींनी केंद्र सरकारला महागाईवरुन घेरलं; बाजारात लसणाचा भाव विचारताच झाले अवाक
राहुल गांधी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ दिल्ली येथील गिरीनगर समोरील हनुमान मंदिर भाजी मंडईचा आहेत. या व्हिडिओ महिला बोलताना
‘माझ्या मुलाला मारहाण करून त्याचे…’, सोमनाथ सुर्यवंशींच्या आईचा साश्रू नयनांनी दावा
माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार कण्यात आलं. माझ्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचे प्राण घेतले
राहुल गांधींचा परभणी दौरा निव्वळ राजकीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते, लोकांमध्ये जाती-जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्ष करत आहेत
सोमनाथ सुर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप…
पोलिसांनीच (Parbhani Police) न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशींची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली.
‘इंडिया’च्या नेतृत्वाचा विचार सोडा, ममता बॅनर्जीत क्षमता; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा.