- Home »
- Rajasthan News
Rajasthan News
भाविकांवर काळाचा घाला! पिकअप अन् ट्रकचा भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी
राजस्थानातील दौसा येथे भीषण अपघात झाला. भाविकांच्या वाहनाची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली.
“जोधाबाईशी नाही तर दासीच्या मुलीशी झाला होता अकबराचा विवाह”, राजस्थानचे राज्यपाल बागडेंचा दावा
अकबरनामात तर या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. आमेरचे शासक भारमल यांनी आपल्या दासीच्या मुलीचा विवाह अकबरशी केला होता.
राजस्थानात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या
India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही (Indiao Pakistan Tension) कायम आहे. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तानी हेरगिरीचं भारतातील जाळं उद्ध्वस्त करण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांना गजाआड केलं आहे. आता अशीच एक धक्कादायक बातमी राजस्थानातून आली आहे. जैसलमेर पोलिसांनी एक सरकार कर्मचारी आणि […]
आता फक्त POK वरच चर्चा, हक्काचं पाणी देणार नाही; PM मोदींची तोफ पाकिस्तानवर धडाडली…
PM Modi Warns Pakistan : पहलगाम येथील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) प्रत्येक भारतीय संतापलेला आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक (PM Narendra Modi) सभेत बोलताना पाकिस्तानवर घणाघाती टीका करत असतात. आज राजस्थानातील एका जाहीर (Rajasthan News) सभेत पीएम मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारलं आहे. राजस्थानातील बिकानेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात […]
राजस्थानमधील मायरा देशभरात चर्चेत; लग्नात तब्बल 14 कोटींचे गिफ्ट
Rajasthan Mayra : 50 एकर जमीन देण्यात आली आहे. एक कोटी 31 लाख रुपयांची सोने, 6 प्लॉट आणि एक बोलेरो देण्यात आली.
पत्नीच्या देखभालीसाठी सोडली नोकरी पण..; वाचा, हृदयद्रावक प्रसंग कुठे घडला?
या व्यक्तीने पत्नीच्या देखभालीसाठी सरकारी नोकरी सोडली. पण निवृत्तीच्या दिवशी आयोजित पार्टीत पत्नीचाच मृत्यू झाला.
भीषण! जयपूरमध्ये केमिकल टँकरच्या स्फोटात ५ जण जिवंत जळाले; २० वाहनांना आग, ३० जण होरपळले
जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत अनेक वाहनांना आग लागली.
गाढ झोपेतच काळाचा घाला! लक्झरी बस अन् टेम्पो अपघातात ११ जणांचा मृत्यू
राजस्थानातील धौलपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातात ११ लोकांचा मृत्यू झाला. मयतांत आठ लहान मुलांचा समावेश आहे.
Haribhau Bagde : मोदींनी हरिभाऊंना विचारलं, तुम्हाला महाराष्ट्रा बाहेर जायचं आहे का..
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुड मॉर्निंगऐवजी जय श्रीराम म्हणणं विद्यार्थ्यांना पडलं महागात, शिक्षिका भडकल्या अन् दिली ‘ही’ शिक्षा
Rajasthan News : राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur)येथील शाळेतील विद्यार्थ्यांना (Students)गुड मॉर्निंगऐवजी(Good morning) जय श्री राम म्हणणं चांगलंच महागात पडलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी जय श्रीराम (Jai Shri Ram)म्हटल्यामुळे शाळेतील एका महिला शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केली आहे. ही घटना थिंगला परिसरात असलेल्या राधाकृष्णन शाळेत घडली आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सकाळी गुड मॉर्निंगऐवजी जय श्री राम […]
