वादग्रस ठरलेल्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर या वादात आता राजकीय नावं समोर यायला लागली आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदमाचं काय कनेक्शन?
भाजपने विधानसभेत आम्हाला सम-समान जागा द्याव्यात, अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.
Ramdas Kadam यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलायला लावल्याने भाजपवर निशाणा साधला आहे.
Ramdas Kadam यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
Ramdas Kadam Interview : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे
Ramdas Kadam यांनी रत्नागिरीची जागा राणेंना दिल्याबद्दल खंत व्यक्त करताना म्हटले की, आम्ही ही उणीव विधानसभेला भरून काढणार आहोत.
Ramdas Kadam : लोकसभेच्या जागावाटपात भाजपकडून शिंदे गटाची कोंडी होत असल्याचा मेसेज आता गेला आहे. शिंदेंबरोबर जे 13 खासदार गेले होते. त्यांच्या जागा कायम राखण्यातही एकनाथ शिंदे यांची दमछाक होत आहे. आधीच चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिंगोली मतदारसंघात तर भाजप नेत्यांच्या विरोधामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजपने खासदार श्रीकांत शिंदे […]
Ramdas Kadam : काल दापोलीचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. भास्कर जाधव हे देखील गुवाहटीला येण्यासाठी बॅंग भरून तयार झाले होते, असं योगेश कदम म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर आता त्यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही मोठा दावा केला. उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बंड केलं […]
Ramdas Kadam : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. महायुतीतील जागावाटपावरूनची धुसपूस आता चव्हाट्यावर येऊ लागली. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. कोण रवींद्र […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)दापोलीमध्ये (Dapoli)आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली […]