- Home »
- Reservation
Reservation
आरक्षणासाठी दोन समित्या करायची आवश्यकता होती का? शरद पवार स्पष्टच म्हणाले
Sharad Pawar On Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून
बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; धनंजय मुंडेंची मागणी…
बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या मोर्चातून केलीयं.
“जाहीर दिलगिरी” पण मूळ खलनायकाचे अखेर रंगमंचावर प्रगटीकरण! ‘त्या’ वक्तव्यावर विश्वास पाटलांची माफी
Vishwas Patil यांनी आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं देखील म्हटलं आहे.
‘….तर तुमच्याकडे बघतो’; लक्ष्मण हाकेंची अजित पवारांना धमकी? आरक्षणावरून राजकारण तापलं….
लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटले की, अजित पवारांचे दोन आमदार मनोज जरांगेंना रसद पुरवतात.
Maratha reservation : अन्यथा, …मोठा निर्णय घ्यावा लागेल! मनोज जरांगे पाटलांचा थेट सरकारला अल्टीमेटम
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परत एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे.
मोठी संधी! खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
Maharashtra PSI Departmental Exam : राज्यातील पोलीस अंमलदारांसाठी (Police Constable) मोठ्या संधीचं दार खुलं झालं आहे. शासनाने पोलीस उपनिरीक्षक (PSI Exam) पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा (PSI Departmental Exam) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती. परंतू ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार आहे. मेहनती आणि अनुभवी पोलीस […]
29 ऑगस्टला मुंबईला जाणार अन् ओबीसीमधून आरक्षण घेणार ; हात लावून दाखवा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : कुणीही आडवं आलं तरी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) जाणार आणि ओबीसीतून (OBC) आरक्षण घेणार असा इशारा
Prakash Ambedkar : UPSC परिक्षेतून आरक्षण हटवलं! आंबेडकरांनी तेलंगणा सरकारला फैलावर घेतलं…
तेलंगणा सरकारने युुपीएससी परिक्षेतून आरक्षण हटवल्याचा दावा करीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल चढवलायं.
फुले शाहू आंबेडकरी जनता मटण, दारू आणि पैशाने विकली; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?
Prakash Ambedkar यांनी आरक्षणाला विरोध आणि संविधान बदलावरून सर्वच पक्षांवर टीका केली. त्यावळी त्यांनी मतदारांना देखील दोष दिला.
बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण कोणताही माई का लाल रद्द करू शकत नाही; सीएम शिंदेंचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
काही लोक परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहे. पण, हे आरक्षण कोणताही माई का लाल रद्द करू शकत नाही - एकनाथ शिंदे