जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.
Utkarsha Rupwate: जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत राजकारणी खेळ पाहत आहेत. आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यासाठी सरकारने बोलविल्यावर जात नाहीत.
Prakash Ambedkar यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मराठा आरक्षणावर मांडलेल्या भूमिकेवरून टीका केली आहे.
Chhagan Bhujbal यांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
मनोज जरांगे यांची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचे वाभाडेच काढले.
Manoj Jarange यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
Lakshman Hake यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगणाऱ्या जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Pankaja Munde : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा समाजाला
बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने वाढवलेली 65 टक्के आरक्षणाची मर्यादा पाटणा न्यायालयाने अवैध ठरवलीयं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील 62 आरक्षणाचं काय होणार? याबाबत वेगळीच चर्चा सुरु आहे.
पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमध्ये नितीश कुमार सरकारला मोठा दणका देत आरक्षण वाढीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहे.