- Home »
- Reservation
Reservation
परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळण्याची राहुल गांधींना हौस, विखेंचा हल्लाबोल
राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे. - मंत्री विखे
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत, तोपर्यंत आरक्षण….; प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.
…काही विद्वान आपल्या महाराष्ट्रात फिरतायत; आंबेडकरांच्या शिलेदाराचा राज ठाकरेंना खरमरीत टोला
Utkarsha Rupwate: जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत राजकारणी खेळ पाहत आहेत. आरक्षणाविषयी भूमिका मांडण्यासाठी सरकारने बोलविल्यावर जात नाहीत.
ठाकरे भांडणं मिटवण्याऐवजी पेटवताय; आरक्षणाच्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकरांचे आरोप
Prakash Ambedkar यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मराठा आरक्षणावर मांडलेल्या भूमिकेवरून टीका केली आहे.
भुजबळांनी मुद्दा छेडला अन् भाषण संपताच मराठा आरक्षणासाठी बारामतीत जोरदार घोषणा
Chhagan Bhujbal यांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
जरांगेंची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, लक्ष्मण हाकेंनी वाभाडेच काढले
मनोज जरांगे यांची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचे वाभाडेच काढले.
कधीतरी जातीसाठी बोला, तुमच्यामुळे जात मरेल शहाणे व्हा; जरांगेंचं विखेंना जोरदार प्रत्युत्तर
Manoj Jarange यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
आरक्षणासाठी काय लागतं? याचा अभ्यास करा, ती खिरापत नाही; जरांगेंच्या आरोपांना हाकेंचं पुन्हा जोरदार उत्तर
Lakshman Hake यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगणाऱ्या जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिका’, नाव न घेता पंकजा मुंडेंनी लावला जरांगे पाटलांना टोला
Pankaja Munde : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा समाजाला
बिहारमध्ये आरक्षणाचा फॉर्म्युला फेल! महाराष्ट्रातही 62 टक्क्यांवर; टिकणार की फेल ठरणार?
बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने वाढवलेली 65 टक्के आरक्षणाची मर्यादा पाटणा न्यायालयाने अवैध ठरवलीयं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील 62 आरक्षणाचं काय होणार? याबाबत वेगळीच चर्चा सुरु आहे.
