- Home »
- Sadabhau Khot
Sadabhau Khot
शरद पवारांवर केलेल्या टीकेचा आ. आशुतोष काळेंकडून निषेध, म्हणाले, ‘ वाचाळवीरांनी भान राखून…’
णावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो आणि काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एखाद्यावर टीका करतांना आपलीही पातळी तपासली पाहिजे
पवारांवर टीका होताच, अजितदादांनी सदाभाऊंना फोन करून झाप झाप झापलं…
Sadabhau Khot Apologizes For Offensive Comments On Sharad Pawar : आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चेहऱ्यावर वक्तव्. करत टीका केली. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. अनेक राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून […]
‘पवार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास…’, अजितदादांचा सदाभाऊ खोतांना सज्जड दम
पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा अजितदादांनी दिला.
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
…अरे कोंबड्या बघूया तरी तुझ्यात जोर आहे का?, सदाभाऊ खोतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
संजय राऊतांनी कोंबड्यासारखे रोज बांग देणं बंद करावं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी उबाठाचा पाठिंबा आहे, असं पत्र द्यावं
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे कर्ण; तर, फडणवीस आणि पवार..सदाभाऊंनी दिली ‘ही’ उपमा
सदाभाऊ खोत म्हणतात, महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत फडणवीस आणि पवारांनाही दिली ही पदवी.
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये द्या, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Sadabhau Khot : राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक ई-पिक पाहणी नोंद नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी
शरद पवारांनीच मराठा समाजाची माती केली, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. मात्र त्यांनी मराठा समाजाची मातीच केली
कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही ? फडणवीसांना घेराल तर आम्हाला….सदाभाऊ खोत जरांगेंवर बरसले !
खोत म्हणाले, लोकसभेला ते बाहेर पडले. आता त्यांचा नांगर सुरू झाला आहे विधानसभेसाठी. त्यांना महाविकास आघाडीचे शेत नांगरायचे आहे.
मनोज जरांगेंनी पवारांच्या घरासमोर उपोषण करावे; सदाभाऊ खोतांचे जरांगेंना थेट चँलेज
जरांगे पाटील यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडा आणि बारामतीच्या दिशेने मोर्चा वळववा.
