संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले ठाकर गटातील आमदारांचं काही खरं नाही, असं सूचक विधान देसाईंनी केलं.
एकनाथ शिंदे काल शपथ घेण्यास तयार झाले नसते तर भाजपाने त्यांच्याशिवाय शपथविधी उरकला असता असा दावा संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut On Eknath Shinde Over Maharashtra CM Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केलंय. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा काळ संपलाय. त्यांचा काळ केवळ दोन वर्षांचा […]
तुम्ही फक्त दाढी आणि गोल टोप्या साफ करा, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर खोचक वार केलायं.
भाजपानं मनात आणलं तर आता जे मागण्या करतायेत ना त्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. हे लोक डरपोक आहेत. ईडी, सीबीआयला
Sanjay Shirsat Reaction On Eknath Shinde Maharashtra Politics : राज्यात अजूनही सत्तास्थापनेचा पेच कायम (Maharashtra Politics) आहे. महायुतीचा विजय होवून भाजपला बहुमत मिळालंय. तरीदेखील मुख्यमंत्री कोण होणार? हे गुलदस्त्यात आहे. तर मागील दोन-तीन दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी गेल्याचं देखील समोर आलंय. नव्या सरकारमध्ये एकनाथ […]
Sanjay Raut Criticize Chandrashekhar Bawankule : राज्यात महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. यावरून मविआचे नेते सातत्याने ईव्हीएम घोटाळे झाल्याचे (Maharashtra CM) आरोप करत आहेत. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळे ईव्हीएममध्ये घोटाळे करून ठेवले आहेत. मतं निट मोजली जात नाही. भारतीय जनता पक्षाला झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतं मिळतात, […]
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
एकनाथ शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाही. त्यांचा चेहरा मावळलाय डोळ्यांत चमकही राहिलेली नाही.
Sanjay Raut Reaction On Baba Adhav Aatmaklesh Aandolan : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या असून निकाल देखील जाहीर झालाय. महायुतीला बहुमत मिळालं असून त्यांनी 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर […]