- Home »
- Sanjay Raut
Sanjay Raut
पुस्तक न वाचताच सत्ताधाऱ्यांना कसं समजलं? शरद पवारांचा फडणवीसांना खोचक टोला
Sharad Pawar Criticized Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रदर्शन काल मुंबईत झाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा […]
डोक्यावर बंदूक असतानाही संजय राऊतांनी ‘ती’ हिंमत केली; साकेत गोखलेंच्या भाषणाने नवं वादळ
गोखले यांनी तुरुंगातील अधिकाऱ्याशी झालेल्या संभाषणाचीही एक आठवण सांगितली. मला तुरुंगातील अधिकारी म्हणाला होता की
माझ्या संपादकीयाची चर्चा होते तर पुस्तकाची का नाही होणार? ‘नरकातला स्वर्ग’चं प्रकाशन, राऊतांची फटकेबाजी
मी लिहलंय ते सत्य लिहलं असा दावा करत संजय राऊतांनी भाजप अन् शिंदे सेनेवर जोरदार प्रहार केला. ते त्यांचं नरकातला स्वर्ग या
Video : ..तर हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते,पण.. संजय राऊतांचा खळबळजनक दावा काय?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडं जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त
…तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळच आली नसती; DCM शिंदेंचा राऊतांना टोला
बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिला असता तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती, असा टोला शिंदेंनी राऊतांना लगावला.
राऊत असा आव आणतात, जणू ते स्वातंत्र्यवीरच, त्यांची टीआरपीसाठी सगळी धडपड; निलम गोऱ्हेंची टीका
संजय राऊत असा आव आणतात की, जणू ते स्वातंत्रवीरच. ते टीआरपी मिळवायचा आणि स्वतःचे राजकीय नाणे वाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
“मी दिल्लीतल्याच घरात बसलोय”; राऊतांनी सांगितलं शाहंना केलेल्या ‘मीड नाईट’ कॉलचं रेकॉर्डिंग
रात्री अकरा वाजता मी शाहांना फोम केला होता. ते कामात होते. नंतर चार मिनिटांनी त्यांचा फोन आला.
‘नरकातील राऊत’ असं पुस्तकाचं नाव ठेवा, बावनकुळेंचा खोचक सल्ला
या पुस्तकाचं नावच चुकीचं आहे. नरकातला राऊत असं नाव ठेवणं अधिक योग्य ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
संजय राऊत हा महालोफर माणूस, गुलाबराव पाटलांची सडकून टीका
संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. यावरून गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
राऊतांनी पूर्ण पुस्तक लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, नितेश राणेंची टीका
पुस्तकातील काही पानं लिहायची राहिली असतील, राऊतांनी पूर्ण पुस्तकं लिहिलं तर उद्धव ठाकरे त्यांना नरकात पाठवतील, अशी टीका राणेंनी केली.