- Home »
- Sharad Pawar
Sharad Pawar
मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे मग शेतकरी प्रश्नांसाठी का नाही? कोल्हेंचा सरकारवर घणाघात
Amol Kolhe : कांदा निर्यातबंदीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यावरुन खासदार कोल्हे यांनी 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्यात आली, त्यानंतर आज 23 वा दिवस आहे. या 23 दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं […]
…म्हणून Nitin Gadkari यांचं सुप्त आकर्षण वाटत; जयंत पाटलांकडून गडकरींवर स्तुतीसुमनं
Nitin Gadkari : भाजपनेते नितिन गडकरी (Nitin Gadkari ) यांच्यावर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यामुळे एकीकडे भाजप आणि अजित पवार गटाला विरोध करणाऱ्या पाटील यांनी गडकरींची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. काय […]
Lok Sabha elections : महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा निर्णय कॉंग्रेस हायकमांड, पवार अन् ठाकरे घेणार
Lok Sabha elections 2024 : पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी राज्यात एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जागा वाटपाचा मोठा प्रश्न आहे. कोणाला किती जागा मिळणार याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात आज दिल्लीत काँग्रेसची केंद्रीय समिती (Congress Central Committee) आणि महाराष्ट्राच्या […]
Ayodhya Ram Mandir : आधी टाळलं, नंतर बोलावलं! प्राणप्रतिष्ठेसाठी या, शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
मोठी बातमी! गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड तासभर चर्चा
मुंबई : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज रात्री नऊ वाजता अदानी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. सुमारे एक तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंही उपस्थित होत्या. अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद […]
ठाकरे गटाची 23 जागांची मागणी कॉंग्रेसनं फेटाळली! जागावाटपावरुन आघाडीत बिघाडी?
Sanjay Nirupam On Sanjay Raut : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन तीनही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागा आपण लढणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यावरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) शिवसेना ठाकरे गटाची 23 जागांची मागणी फेटाळली आहे. […]
Bachhu Kadu : पवारांना निमंत्रण अन् बच्चू कडूंचा मविआमध्ये जाण्यास ग्रीन सिग्नल? पाहा फोटो
‘भाजपचं राजकारण की व्यवसाय माहित नाही’; राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शरद पवारांचे खडेबोल
Sharad Pawar Speak On Ram Mandir : राम मंदिराच्या (Ram Mandir) मुद्द्यावरुन भाजप (BJP) राजकारण करतंय की व्यवसाय हे माहित नसल्याचे खडेबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुनावले आहेत. राम मंदिराचा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता शरद पवार […]
‘पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील’; आव्हाडांचा अजितदादा गटावर हल्लाबोल
Jitendra Awahad On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून पळून जाऊ नये म्हणून गाड्यांसोबत दोन माणसंही देतील, अशी खोचक टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना चारचाकी देणार असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी अजित पवार गटाकडून गाड्यांची पाहणी करण्यात आली आहे. त्यावर बोलताना […]
बच्चू कडूंची ‘मविआ’त वापसी? भेटीबद्दलचं खरं शरद पवारांनी सांगितलं…
Sharad Pawar : प्रहारचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मविआचे (MVA) सरकार पडल्यांतर ते महायुतीसोबत गेले. मात्र, त्यांना कुठलही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अनेकदा त्यांनी सरकारविरोधातच आंदोलन केली. दरम्यान, बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]