विश्वासघात हे हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप असल्याचं खुद्द शंकराचार्यांनीच सांगितल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर रोख धरला. ते मुंबईत आयोजित मेळाव्यात बोलत होते.
केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येऊ शकतं, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलायं.
Vidhan Parishd Election साठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमदार फोडाफोडीच राजकारण होण्याची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे.
भरधाव वेगात बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा यांचा जीव घेणाऱ्या मिहीर शाहला न्यायालायाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अजित पवार यांनी नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीची आणि प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
वसंत मोरे यांच्या या एन्ट्रीने महाविकास आघाडीत हडपसर मतदारसंघातील इच्छुकांच्या गर्दीत भर पडली आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते भाजपला गेल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मिलिंद नार्वेकर अडचणीत येऊ शकतात.
स्वतःच्या गेट बाहेर न येणारे शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहे, याचा आनंद आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Varali Hit and Run प्रकरणी शिवसेनेच्या राजेश शहा त्यांना ताब्यात घेतलं. त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं.