लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीत किती मुख्यमंत्री असल्याची यादीच वाचत खिल्ली उडवलीयं. ते विधान परिषदेत बोलत होते.
इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
अहमदनगर शिवसेना शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना पायउतार करुन सचिन जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीयं. त्यामुळे सातपुते वेगळी भूमिका घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
भाजपने विधानसभेत आम्हाला सम-समान जागा द्याव्यात, अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील वर्चस्व संपुष्टात आले आहे.
Ramdas Kadam यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलायला लावल्याने भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात भाषणात दहाव्या मिनिटाला भाषण आटोपतं घेण्याची चिठ्ठी आली. यानंतर पोंक्षे चांगलेच चिडले.