भारतीय खेळाडू बार्बाडोसमधील स्थानिक वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता विशेष विमानाने भारताकडे रवाना होतील.
ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी 20 विश्वकप जिंकला त्याच पद्धतीने आता महायुती राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकणार आहे.
मागील सहा महिने माझ्यासाठी खूप खराब गेले. हा काळ मी कसा व्यतित केला ते सांगू शकत नाही. मला रडायचं होतं पण रडलो नाही.
भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.
कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल.
मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली.
विश्वचषकातील अंतिम सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला बक्षीस म्हणून जवळपास 20.4 कोटी रुपये मिळतील.
श्रीलंका क्रिकेटमध्ये वादळ आलं आहे. दिग्गज महेला जयवर्धने नंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकांनी देखील राजीनामा दिला आहे.
टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत (IND vs ENG) फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
टी 20 विश्वचषकात जिगरबाज खेळ करणाऱ्या अफगाणिस्तानचा सेमी फायनल सामन्यात दणदणीत पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री घेतली