आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामागे टी 20 विश्वचषकाच्या आयोजनातील गोंधळ असल्याचे सांगितले जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पाहता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता नाही.
माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर आता टीम इंडियाला माजी सलामीवीर गौतम गंभीरचे मार्गदर्शन मिळणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
विश्वविजेत्या टीम इंडियाच्या मरीन ड्राइव्ह परिसरात काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
भारतीय संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
भारतीय संघातील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनेही निवृत्ती घेतल्याची होती. मात्र, यात काहीच तथ्य नसल्याचे स्वतः मिलरनेच स्पष्ट केले आहे.
रवींद्र जडेजाच्या टी 20 क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.