भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी
केएससीए लीगमध्ये समित द्रविडला कोणत्याही फ्रँचायझीने त्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं नाही.
वेस्टइंडिजचा संपूर्ण संघ फक्त 27 धावांवर ऑलआउट झाला. पंधराव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वेस्टइंडिजचा अखेरचा फलंदाजही बाद झाला.
जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला.
इटलीने आता क्रिकेट विश्वात दमदार (Cricket News) पाऊल ठेवले आहे. इटलीचा संघ पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहे.
आशिया कप क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परंतु, आता या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग जमा होऊ लागले आहेत
भारताच्या लेकींनी कमालच केली आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा पराभव करत टी 20 मालिका जिंकण्याची मोठी कामगिरी केली आहे.
शेवटच्या सामन्या दरम्यान झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी असे एक कृत्य केले ज्यावर आयसीसीने (ICC) कठोर कारवाई केली आहे.
पृथ्वीने संघ बदलला असून आता तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या निर्णयाची माहिती दिली.
बीसीसीआयने टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित केला आहे. आता ही स्पर्धा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे.