पाकिस्तान क्रिकेट संघाचे मॅनेजरने पीसीबीच्या इशाऱ्यावर (India vs Pakistan) काम करत भारतीय संघाची तक्रार केली आहे.
मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. चला तर मग जाणून घेऊ की सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं.
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही लोकांचा दुष्काळ. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली, सराव सामन्यासाठीही लोक येईनात.
या सामन्यात भारताला अगदीच कमी टार्गेट मिळाले होते. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी हे टार्गेट सहज पार केले.
टी20 वर्ल्डकप फेब्रुवारी 2026 ते मार्चपर्यंत सुरू राहील. याबाबत आधीच निश्चित करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे.
भारतीय रुपयांत हिशोब केला तर ही रक्कम 2.6 कोटी रुपये इतकी होते. म्हणजेच बक्षीसाच्या रकमेत तब्बल एक कोटी रुपयांची वाढ झाली आहे.