ऊस हे पीक अस्सल भारतीय नाही. पण याच उसापासून मिळणारी साखर जगात सर्वात आधी भारतातच तयार झाली.
इंदापूर : भुजबळांची मंत्रीपदावर वर्णी लागताच दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांनी एकहाती सत्त राखत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांचे मंत्रिमंडळात पुन्हा येणं उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) लाभदायक ठरलं असून, पहिल्याच दिवशी विजयाची बातमी मिळाली आहे. इंदापुरातील या निवडणुकीकडे संपूर्ण […]
Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव झाला होता. तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता या दोन्ही माजींवर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विखेंच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगरच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांची सर्वानुमते निवड […]
Sugarcane FRP: शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून हमीभाव जाहीर केला जातो. तर ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर (FRP) निश्चित केला जातो.
Anjali Damania Allegations On Arjun Khotkar Jalna sugar factory : राज्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वारंवार आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) त्यांचा मोर्चा जालन्याकडे वळविलेला आहे. त्यांनी आता तिथे शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर साखर कारखान्यावरून गंभीर आरोप ( Jalna sugar factory) केलेत. सोबतच खोतकरांवर ईडीची कारवाई करा, […]
Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात […]
Padmashri Vitthalrao Vikhe Patil Cooperative Sugar Factory : नगर जिल्ह्यातील एका मोठ्या साखर कारखान्याला सर्वोच्च न्यायालयाने
मागील सरकारच्या काळात एफआरपीबाबत जो निर्णय घेण्यात आला होता त्याचे विश्लेषण करू असा युक्तिवाद सरकार पक्षाने न्यायालयात केला.
देशांतर्गत साखरेच्या किंमती स्थिर करणे आणि साखर उद्योगाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने साखऱ निर्यातीचा निर्णय घेतला आहे.