- Home »
- Team India
Team India
विश्वविजेत्या टीम इंडियाला मोदींनी काय काय विचारलं? कुणी काय उत्तर दिलं?; बघा खास व्हिडिओ
या भेटीदरम्यान मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विजयी झाल्यानंतर माती का चाखली असा प्रश्न विचारला.
विश्वचषक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नाही खेळाडूंनी जिंकला; ‘त्या’ पोस्टरवरून रोहित पवारांनी घेतलं फैलावर
Rohit Pawar यांनी सरकारला खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यासाठी छापण्यात आलेल्या पोस्टरवरून फैलावर घेतले.
जखमा झाल्या, श्वासही कोंडला; टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडनंतर १० जण रुग्णालयात
विश्वविजेत्या टीम इंडियाच्या मरीन ड्राइव्ह परिसरात काढण्यात आलेल्या विजयी रॅलीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
ज्या ठिकाणी ट्रोल झाला, तेथेच ‘हार्दिक’वर कौतुकाचा वर्षाव; ‘वानखेडे’त चाहत्यांचं वेगळं रुप
ज्या वानखेडे स्टेडियमवर त्याला सर्वाधिक ट्रोल केलं गेलं तिथेच हार्दिक, हार्दिक नावाच्या घोषणा फॅन्सकडून दिल्या जात होत्या.
Team India : विजयाचा जल्लोष, वानखडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने धरला ढोल ताशावर ठेका, पाहा व्हिडिओ…
टी - 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत विश्वविजेता ठरलेला भारतीय संघाचे (Indian team) मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केल्या गेलं.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी, ॲम्ब्युलन्स येताच रस्ता केला मोकळा, पाहा व्हिडिओ
मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी केली. एवढ्या गर्दीत ॲम्ब्युलन्स पाहून क्रिकेटप्रेमींनी ॲम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
Video : टीम इंडिया मुंबईत दाखल, मरीन ड्राइव्हवर चाहत्यांचा महासागर, पहा व्हिडिओ
Team India Victory Parade : T20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर आज भारतीय संघ (Team India) मायदेशी
Team India च्या विजयावरील आयुष्मानच्या कवितेचा धुमाकूळ! तब्बल 20 मिलियन व्ह्युजचा टप्पा पार
Team India च्या ऐतिहासिक विजयानंतर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यात बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुरानाने एक हृदयस्पर्शी कविता केली.
T20 WC : चर्चेत राहण्यासाठी नव्हे तर, अलिखित नियमासाठी मोदींनी लावला नाही ‘ट्रॉफी’ला हात
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
“टीम इंडियाला मुंबईच्या ‘बेस्ट’मधूनच फिरवा”; गुजरातच्या बसला रोहित पवारांचा रेड सिग्नल
वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.