- Home »
- Team India
Team India
वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस, BCCI कडून 125 कोटींचे बक्षीस जाहीर
दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला आता बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.
“चिंता वाटली पण, भारताचा अद्भूत चमत्कार”; शरद पवारांची खेळाडूंना कौतुकाची थाप
विश्वचषक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
खेळाडू रडले अन् विराटची लेक म्हणाली…; टीम इंडियाच्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट
Anushka Sharma हिने खास पोस्ट करत 13 वर्षानंतर ICC इन्व्हेन्टमध्ये टॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
बुमराह-हार्दिकचा चिवट मारा, विराटची बॅट अन् सूर्याचा कॅच; भारताच्या विजयाचे टर्निंग पॉइंट
विश्वचषकाच्या विजेतेपदाचे खरे हिरो कोण? ज्यांच्या अफलातून कामगिरीने विजयाचा मार्ग सोपा केला याची माहिती घेऊ या.
1983 ते 2024.. एकही सामना न खेळता ठरले चॅम्पियन; ‘या’ खेळाडूंचं टायमिंगही खास
भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.
IND vs SA : टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! प्रमोशन दिलं अन् ‘बापू’ने सामनाच फिरवला
कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल.
IND vs SA : दहा वर्षात दहा टुर्नामेंटमध्ये पराभव..आता भारताला विजेतेपदाची नामी संधी
मागील दहा वर्षांच्या काळात टीम इंडियाने दहा मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत मात्र प्रत्येक वेळी विजेतेपदानं हुलकावणी दिली.
Video : सामना जिंकला अन् रोहितचे डोळे पाणावले; सामन्यानंतर नक्की काय घडलं?
टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत (IND vs ENG) फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.
भारत इंग्लंड सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण? ‘या’ संघाची एन्ट्री पक्की..
भारत आणि इंग्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे. भारतीय संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री घेईल.
पावसाचं सावट, राखीव दिवसही नाही; भारत-इंग्लंड सामन्याचं टायमिंगही अजब
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे तर दुसरा सेमी फायनल सामना भारत विरुद्ध इंग्लंड होणार आहे.
