- Home »
- Team India
Team India
Team India च्या विजयावरील आयुष्मानच्या कवितेचा धुमाकूळ! तब्बल 20 मिलियन व्ह्युजचा टप्पा पार
Team India च्या ऐतिहासिक विजयानंतर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यात बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुरानाने एक हृदयस्पर्शी कविता केली.
T20 WC : चर्चेत राहण्यासाठी नव्हे तर, अलिखित नियमासाठी मोदींनी लावला नाही ‘ट्रॉफी’ला हात
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
“टीम इंडियाला मुंबईच्या ‘बेस्ट’मधूनच फिरवा”; गुजरातच्या बसला रोहित पवारांचा रेड सिग्नल
वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
टीम इंडियाचे शिलेदार मोदींच्या भेटीला; खास वेलकम करत मोदींनी दिल्या शुभेच्छा
भारतीय संघातील खेळाडूंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही खेळाडूंचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
Video : टीम इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार अन् CM शिंदेंची भेट; सरकारही देणार हटके शुभेच्छा
भारतीय संघातील रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
मायदेशी परतताच Team India चा जल्लोष; ढोल-ताशावर थिरकल्यानंतर पंतप्रधानांच्या भेटीला
Team India मायदेशी परताच खेळाडूंनी जल्लोष केला तर आता भारतीय संघ पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाला आहे.
मोदींची भेट, मुंबईत ओपन बसमधून सेलिब्रेशन; विश्वविजेत्या टीम इंडियाचं भारतातलं प्लॅनिंग ठरलं!
Team India नेटी 20 विश्वचषक जिंकला मात्र चक्रीवादळाने भारतीय खेळाडू बार्बाडोसमध्येच अडकले. मात्र आता ते उद्या (4 जून) सकाळी मायदेशी परततील
संकट निवळलं, खेळाडूंच्या परतीसाठी BCCI कडून खास प्लॅनिंग; बार्बाडोसमध्ये काय घडलं?
भारतीय खेळाडू बार्बाडोसमधील स्थानिक वेळेनुसार आज संध्याकाळी सहा वाजता विशेष विमानाने भारताकडे रवाना होतील.
IND vs ZIM : टीम इंडियानंतर झिम्बाब्वेही सज्ज; संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूच्या हाती कमान
भारताविरुद्धच्या पाच टी 20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी काल झिम्बाब्वेच्या 17 सदस्यीय स्क्वाडची घोषणा करण्यात आली.
World cup जिंकली टीम इंडिया..अन् अभिनंदनाचा ठराव आशिष शेलार यांच्यासाठी…
टी20 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला मात्र, विधान परिषदेत अभिनंदनाचा ठराव बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासाठी होत असल्याने विरोधकांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात आलायं. या ठरावामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
