- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Ayodhya Ram Mandir : आधी टाळलं, नंतर बोलावलं! प्राणप्रतिष्ठेसाठी या, शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
ठाकरेंचं राम मंदिर अन् 1993 च्या दंगलीतलं योगदान काय? नितेश राणेंचं ओपन चॅलेंज
Nitesh Rane On Uddhav Thackeray : राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir)सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केली आहे. राम मंदिराला उद्धव ठाकरेंचं काहीही योगदान नाही. आणि […]
‘तुम्ही अयोध्येला आले किंवा नाही काही फरक पडणार नाही’, विखेंचा ठाकरेंवर निशाणा
Radhakrishna Vikhe Patil On Uddhav Thackeray: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Shri Ram Mandir) सोहळा हा नवं वर्षात पार पडणार आहे. (Ayodhya) यासाठी देशभरातून नेतेमंडळी उपस्थिती लावणार आहे. यातच उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान यावर मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधान […]
Sanjay Raut : भाजप रणछोडदास! त्यांचा जन्मच 2014 नंतरचा, इतिहास काय माहित? राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते भडकले आहेत. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या काही नेत्यांकडून या […]
राम मंदिर लोकार्पणाला गिरीश महाजन जाणार का? ठाकरे गटाचा खोचक सवाल
Sachin Ahir अयोद्धेतील राम मंदिराचा (Ram Mandir)लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. त्या सोहळ्याला व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण दिलं जाणार आहे. सरकारच्या दृष्टीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे व्हीव्हीआयपी नसतील त्यामुळे त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नसल्याचं मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावरुन आता ठाकरे गटाकडून परखड शब्दात प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर […]
राम मंदिर सोहळ्याचं पॉलिटिक्स! राजना निमंत्रण, उद्धव ठाकरेंना फुली; महाजनांनी सांगितलं कारण
Girish Mahajan replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir) जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण पाठवले गेले नाही. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. यावरून […]
‘फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती; राज्यात लवकरच डॉक्टरांचं मंत्रीमंडळ होणार’
Sanjay Raut Press : राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री, उद्या फडणवीस, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्य सरकारला लगावला आहे. देवेंद्र फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती असून, आम्हाला ही डॉक्टरकी नको, आम्ही त्या लायक नसल्याचेही […]
सत्ता गेल्याने तो वेडा झालाय; उद्धव ठाकरेंवर बोलताना राणेंचा संयम सुटला !
Narayan Rane on Uddhav Thackeray मुंबईः केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) हे नेहमीच उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करतात.आजही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे हा वेडा झाला आहे, अशी एकेरी भाषा राणे यांनी वापरली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, भाजपची सत्ता देशात आल्यानंतर […]
कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ
Sanjay Raut On ABP C Voter Survey : जो पक्ष कुबड्या घेऊन उभा आहे त्यांनी 45 जागांची भाषा करावी हे हास्यास्पद असून, 45 जागा जिंकण्याचा दावा अशापक्षांनी बाजूला ठेवावा असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. एबीपी आणि सी व्होटर सर्व्हेच्या आखडेवारीनंतर राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर ही जिव्हारी लागणारी टीका केली आहे. […]
मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल
मुंबईः मीरा-भाईंदर येथे उत्तर भारतीयांच्या वतीने आयोजित गोवर्धन पूजा सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे पंतप्रधान म्हणतात. मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]