- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
… तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
राज-उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी फार फरक पडणार नाही. मात्र ते एकत्र येणार असतील तर मग मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका : करो या मरो… ठाकरे आणि शरद पवारांचे मिशन
Uddhav Thackeray and Sharad Pawar: शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेससाठी ही निवडणूक तितकीच महत्त्वाची.
“परदेशातून काही जणांनी या कार्यक्रमाला यायला हवं होतं पण..” राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
परदेशातून या कार्यक्रमासाठी येणं गरजेचं होतं. पण त्यांना (उद्धव ठाकरे) परतीचं तिकीट काही मिळालं नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे…दोघंही संपलेले, नारायण राणे यांनी केलं मोठं विधान
Narayan Rane Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी […]
काहीजण कोंबडीवाले म्हणतात… पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय चांगला; नारायण राणेंचा रोख नेमका कोणाकडे?
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस […]
“काही लोक घरातून बाहेर पडले की थेट..”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
काही लोक घरातून बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ
“वेळ आलीय एकत्र येण्याची, शिवसैनिक तयार आहे”, ठाकरे गटाची राज ठाकरेंना सोशल साद
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
ठाकरे गट देशाचा इतिहास अन् परंपरा विसरला, फडणवीसांचा हल्लाबोल
उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला,
पुतण्या काकांची भेट! मनोमिलन शक्य अन् अशक्यही; महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत.
मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार
तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. या देशात कायदा आहे. तसे काहीही करता येणार
