Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
सरकारची झाली दैना. त्याच्यामुळं तिकडं चैना-मैना काही होणार नाही. त्यामुळे वहां नहीं रहना हेच योग्य आहे, असे ठाकरे म्हणाले.
सध्या विजयाचे फटाके कमी पण नाराजीचे बार जास्तच वाजत आहेत, अशी खोचक टीका शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
Uddhav Thackeray Critized Devendra Fadanvis : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले. […]
एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश
Rahul Gandhi : लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा वीर सावरकरांवरून पंतप्रधान
सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले, अशा शब्दात Chandrashekhar Bawankule यांनी फटकारले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील वर्षी सर्वोच्च न्यायालयात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर