सीआयडीच्या पथकांनी कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरु केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला आहे. याशिवाय, बँक खाती
मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, अशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, पण अजून अटक का झाली नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का?
मस्साजोगच्या सरपंच हत्ये प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी आरोपी असतील, त्यांना कडक शासन झालंच पाहिजे.
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वत:च्या स्वार्थासाठी होता, कोणालाही न्याय मिळवण्यासाठी तो मोर्चा नव्हता.
तपास जर जनतेने हातात घेतला ना, तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कळेल काय वचका असतो ते... ती वेळ येऊ देऊ नका.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवी खुनाच्या प्रकरणात बाळासाहेब कोल्हे यांची