परदेशी पत्रकारांना रोखठोक दिलेली उत्तर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भाषणातून भारताची मांडलेली बाजू परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सतत चर्चेत येतात. त्यांच्या भाषणाच्या अनेक क्लिकदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
जालन्यातील व्यावसायिक किरण खरात (Kiran Kharat) यांचे पुण्यातून अपहरण संपत्ती हडप केल्याचा आरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि त्यांचे क्रिकेटर विजय झोल (Vijay Zhol) यांच्यावर केला आहे. यातून आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जून खोतकरांमध्ये वादाची ठिणगी पडलीय.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दोन मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आले होते. दरम्यान जसा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हा मुख्य मुद्दा असेल. त्याच पद्धतीने राज्यात होऊ घातलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नवी मुंबई, ठाणे या प्रमुख महानगर पालिकेच्या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प हे निवडणुकीसाठी भाजपचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. याबाबत लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी […]
नेते मंडळींनी विविध कारणांच्या निमित्ताने क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र यातील नक्की कोणाची फटकेबाजी तुम्हाला जोरदार वाटली? सांगा.
एका तिळाचे शंभर तुकडे करून चर्चेत आलेल्या पुसद येथील अभिषेक रुद्रावार याने या वर्षी एका तिळावर पतंग रेखाटली आहे. ही पतंग 0.2 एमएम आकाराची आहे.