अहमदनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Aurangabad and Osmanabad) जिल्ह्याच्या नामांतरानंतर अहमदनगरच्या (Ahmednagar) नामांतरासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. यापूर्वी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भूमिकेवर टीका केली होती. पण आता दोन महिन्यांतच विखेंनी यू र्टन घेतला आहे. आज माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराचा […]
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) कवठे गावात एका झाडाला प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. दोघांचेही मृतदेह खाली उतरवण्यात आले असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात यावरुन चर्चेला उधाण […]
ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर अनेकदा शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना होत असतात. यावर फार कारवाई देखील होताना दिसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्याची फसवणूक होताना शेतकऱ्याने पेट्रोल पंपवाल्याला रंगेहात पकडले आहे. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Oscars 2023 मध्ये नाटू-नाटू गाण्यावर करणार परफॉर्म, […]
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission)अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. चाकणकर या 27 फेब्रुवारी रोजी नगर दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा जिल्हा दौरा जारी झाला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. असा असणार आहे दौरा सोमवार दि.27 फेब्रुवारी, 2023 रोजी रात्री 8-00 वाजता पुणे […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडल्याची एक घटना घडली आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेत त्यांची 40 कोटींची फसवणूक केली, असा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुरगुड पोलिस ठाण्यात […]
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी कांदा विकण्यासाठी 70 किमी दूर गेला, परंतु त्याचा 512 किलो कांदा केवळ 1 रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला. अशाप्रकारे, शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले, ज्यामध्ये कांदा बाजारात नेण्यासाठी लागणारा खर्च वजा करून त्याला फक्त 2 रुपये मिळाले. शेतकऱ्याच्या कांद्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी 70 किमी दूर […]