अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहमदनगर येथे केले आहे. सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा अधिवेशनाला सुरुवात होतीय. […]
अहमदनगर : सध्या राज्यात कांदा प्रश्नावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन राज्यासह जिल्ह्यातही विविध आंदाेलनातून शेतकरी आक्रमक झाले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 त्यात अहमदनगरमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने अनाेखी शक्कल लावत थेट कांद्याचे पार्सलच पंतप्रधानांना […]
कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय. समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ […]
सातारा : विकृत स्वभावामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून (Sanjay Raut)राजघराण्यावर वारंवार टीका केली जातेय. ही विकृती वाढत चाललीय. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभाय, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊत यांच्यावर […]
अहमदनगर : ओढून-ताणून आलेलं शिंदे-फडणवीस सरकार राज्याच्या जनतेला अजिबात रुचलेलं नाही. त्यामुळं जनतेच्या मनात माेठा राेष निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Sthanik Swarajya Sanstha) निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मुळातच आगामी काेणत्याही निवडणुका घेण्यासाठी सरकारची घाबरगुंडी उडाली असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. आगामी काळात […]
अहदमनगर : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या (Parner Taluka Sainik Cooperative Bank) कर्जत शाखेत चेक क्लिअरिंगमध्ये (Check Clearing) अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखाधिकारी यांच्या सहभागातून झाला असल्याचे समोर आले. जबाबदार असणार्या सैनिक बँकेच्या अधिकार्यांवर व चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीतर्फे […]