मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीशिवाय आता मुंबई सोडणार नाही, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उद्याचं आजच पत्रकार परिषदेत सांगितलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंबद्दल भरत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीयं.
अजित पवार यांनी किमान एक गोष्ट तरी मान्य केली, स्वभावाप्रमाणेच भूमिका मांडल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी स्वागत केलंय.
ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगरा-चेंगरी 3 जणांचा मृत्यू झाला असून 30 जखमी झाले आहेत.
नारायण राणेंनी मर्डर, मारामाऱ्या भानगडी केल्या, असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदूर्गातील मेळाव्यात केलंय.
अमरावतीचे एपीआय अब्दुल कलाम हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रेल्वे तिकीट ते युपीआय पेमेंटमध्ये त्या 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार असून या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत.
राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती, इतर कोणाशीही संबंध नसल्याचं विधान सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर केलंय.
Haldi Water Trend : सध्या सोशल मीडियावर हळदीची ( Haldi Water Trend) चांगलीच चर्चा रंगलीयं. काचेच्या ग्लासात पाणी घेत त्यात हळद टाकण्याचा एक भन्नाट ट्रेंड जगभरात लोकप्रिय होत असल्याचं दिसून येतंय. या ट्रेंडवर अनेक लोकं व्हिडिओ रिल्स बनवत असल्याचं समोर आलंय. मात्र, हा ट्रेंड ब्लॅक मॅजिकचा प्रकार आहे का? की हा ट्रेंड घातक आहे? याबाबत […]
हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार असून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची स्टोरी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सांगितलीयं.