- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘…तरच दूध भेसळ रोखता येईल’; राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला तोडगा
Radhakrushna Vikhe Patil : राज्यात दुध भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता दुध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. दुध भेसळ रोखण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) तोडगा सांगितला आहे. दुध भेसळ चौकशीचं काम सध्या अन् व औषध प्रशासनाकडे असून ते दुग्धविकास विभागाकडे दिल्यास […]
-
Manoj Jarange तुम्ही अजून लहान, जरा अभ्यास करा; राणेंचा अक्कल काढत खोचक सल्ला
Narayan Rane On Manoj Jaragne Patil : मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) अजून लहान आहेत, त्यांनी जरा आणखीन अभ्यास करा, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोचक सल्ला दिला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचं दिसून येतंय. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी […]
-
शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देऊन CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं!
Cm Eknath Shinde : राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक हातातून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतलेलं कर्जही फेडता येणार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱी सरकारकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे. अशातच आज अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नूकसानीप्रश्नी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार […]
-
साठ वर्षांनंतर मणिपुरात शांतता; CM बिरेन सिंह यांच्याकडून मोदी, शाहांचे आभार
UNLF Signs Peace Accord : मणिपुरातील सर्वाधिक जुना बंडखोर गट UNLF ने आत्मसमर्पण करीत हिंसाचाराचा मार्ग सोडून केंद्र सरकारसोबत शांततेचा करार केला आहे. दिल्लीत आज सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. राज्यात साठ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांमुळे शांतता प्रस्थापित झाली असल्याचं […]
-
‘अस्तित्वाची चिंता म्हणूनच संघर्ष यात्रा..,’; चाकणकरांचा रोहित पवारांवर निशाणा
Rupali Chakankar On Rohi Pawar : काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून आमदार रोहित पवार(Rohit Pawar) आरोप करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवरुन […]
-
NCP Crisis : ‘पक्षांतर्गत निवडणूक आव्हान ठरु शकत नाही’; सुनावणीनंतर सिंघवी काय म्हणाले?
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपली आहे. आज शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाने पक्षावर ताबा मिळवण्यासाठी कट रचल्याचा युकिवाद कामत यांनी केला होता. सुनावणी संपल्यानंतर वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
-
UNLF Signs Peace Accord : मणिपूरचा सर्वात जुन्या बंडखोर गट UNLF ने हिंसा सोडली; शांतता करारावर केली सही
UNLF Signs Peace Accord : मणिपुरमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा(Amit Shah) यांनी याबाबत एक्सवर माहिती दिली आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून या गटावर […]
-
‘राज्यात निजामी अन् रयतेतल्या मराठ्यांचं भांडण’; मराठा आरक्षण वादात आंबेडकरांचा खडा
Prakash Ambedkar News : राज्यात निजामी मराठा आणि रयतेतल्या मराठ्यांचं भांडण, निजामी मराठ्यांनी मतदानासाठी रयतेतल्या मराठ्यांचा वापर केला असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. प्रकाश आंबडेकर आज सांगली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आंबेडकरांनी राज्यातील परिस्थितीवर थेटपणे भाष्य केलं आहे. ‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील […]
-
‘अयोध्येत नवा प्लॅन ठरणार, दंगली घडणार’; प्रकाश आंबेडकरांचं भाकीत
Prakash Ambedkar : 3 डिसेंबरनंतर अयोध्येत नवीन मोहिम आखली जाणार, त्यानंतर देशात आणि राज्यात दंगली घडणार असल्याचं भाकित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) केलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर सध्या राज्यभर दौरा करत आहेत. आंबेडकर यांचा आज सांगलीत दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. सर्वपक्षीय फेवरेट ‘मोपलवारांना’ […]
-
Uttarakhand Tunnel : देवदुतांकडून मजुरांचा कोंडलेला श्वास मोकळा; प्रत्येकी 50 हजारांचं बक्षीस
Uttarakhand Tunnel : उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील बोगद्यात(Uttarakhand Tunnel) अडकलेल्या 41 मजूरांना बाहेर काढण्यात आलं आहे. बचाव पथकाने 17 दिवस युद्धपातळीवर प्रयत्न करुन मजूरांचा कोंडलेला श्वास मोकळा केला आहे. मजुरांना बोगद्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर देशभरात आनंदाची लहर पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. या मोहिमेतील बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसाठी उत्तराखंड सरकारकडून बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. बचाव पथकातील अधिकाऱ्यांसह […]









