- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
रिपाईला मंत्रिपद द्या! केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम…
Ramdas Athavle : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये रिपाईला मंत्रिपद द्या, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा केली आहे. दरम्यान, राज्यात आधी एकनाथ शिंदेंचं बंड झालं त्यानंतर अजित पवार सत्तेत आले, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपदे मिळाली, पण शिवसेना-भाजपचे नेते वेटिंगवर आहेत, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईलाही मंत्रिपद द्यावं, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. Letsupp Special […]
-
शालेय पोषण आहारात पुन्हा आढळल्या अळ्या, ‘या’ शाळेतील धक्कादायक प्रकार
नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनातील शोलय पोषण आहारातील खिचडीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर काही सामाजिक संघटना व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज शाळेत जात मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी […]
-
Onion Price Crisis : ‘शरद पवार 10 वर्ष कृषिमंत्री पण..,’ मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला
Onion Price Crisis : शरद पवारही 10 वर्ष कृषिमंत्री राहिले पण त्यांच्या काळात असा निर्णय घेण्यात आला नसल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. दरम्यान, कांदा निर्यात शुल्कावरुन गोंधळ सुरु असतानाच आता केंद्राने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या निर्णयाचं स्वागत केलं […]
-
कांदा खरेदीचा निर्णय ऐतिहासिक, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे आभार
कांदा खरेदीचा आजचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. […]
-
मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! वादग्रस्त विधानानंतर धमकीचा फोन…
Chagan Bhujbal : ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. अज्ञात इसमाकडून भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भुजबळांनी नाशिक पोलिस आयुक्तांकडे माहिती दिली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. Uddhav Thackery : वॉशिंग मशीन ऐवजी लढवय्यांच्या सेनेत […]
-
…तर माझे डोळे सुंदर हवे; गावितांच्या विधानावर नितेश राणेंची टोलेबाजी!
आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांच्या(Vijaykumar Gavit) अजब दाव्यावर आता भाजपचे आमदार नितेश राणेंनीही(Nitesh Rane) टोलेबाजी केली आहे. नियमित मासे खाल्ल्याने डोळे ऐश्वर्या रॉयसारखे सुंदर होणार असतील तर माझे डोळे सुंदर व्हायला हवे होते, आम्ही कोकणातले लोकं तर रोजच मासे खातो, मग कोकणातल्या सर्वांचेच डोळे सुंदर झाले पाहिजे, अशी टोलेबाजी राणे यांनी केली. मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रॉयसारखे […]
-
मंत्री गावितांच्या विधानाचं भाजप नेत्याने केलं समर्थन! म्हणाल्या, चुकीचा अर्थ काढून…,
Chitra Wagh : मंत्री विजयकुमार गावित अजब दाव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. विरोधकांकडून गावित यांना ट्रोल केलं जात असतानाच आता भाजप नेत्याकडून त्यांच्या विधानाचं समर्थन करण्यात आलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गावितांच्या विधानाचं समर्थन करीत म्हणाल्या, मासे खाल्ल्याने डोळे, आरोग्य चांगलं राहते, मग जोडीदार चांगला मिळेल, असं त्यांना म्हणायचे होतं, पण विधानाआधीचा आणि […]
-
जितेंद्र आव्हाडांनी वळसे पाटलाचं वयचं काढलं! म्हणाले, तेवढं वय..,
शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीएवढं वयही नसलेल्या व्यक्तीचं बोलणं म्हणजे बालिशपणाच, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांवर(Dilip Walse Patil) बरसले आहेत. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत धुमशानच सुरु असल्याचं दिसून येत आहे. वळसे पाटलांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच थेट वयच काढलं आहे. […]
-
आमच्या मतदारसंघात दुष्काळ जाहीर करा… राष्ट्रवादीचे आमदार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी
यंदा पावसाने नगर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत येत आहे तरीही अद्याप पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने आमचा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. Pankaj Tripathi ला पितृशोक; […]
-
अमोल बळे हत्या प्रकरण; ऑनर किलिंग गुन्ह्यात चार आरोपींना जन्मठेप…
Ahmednagar News : नगर शहरातील अमोल बळे ऑनर किलिंग प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या अमोल सखाराम बळे याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप व […]










