- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Asia Cup 2023 : भारताचा विक्रमच! अवघ्या 37 बॉलमध्येच विजय खेचून आणला…
Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना नूकताच श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये पार पडला. या सामन्यात अवघ्या 37 बॉलमध्ये श्रीलंकेला धूळ चारत भारताने आठव्यांदा आशिया चषक पटकावला आहे. एवढंच नाहीतर भारताने हा सामना जिंकून क्रिकेट विश्वात एक नवा विश्वविक्रमच रचला आहे. या विक्रमामध्ये भारताने क्रिकेट विश्वातला दिग्गज संघ ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे. Sublime 4️⃣ Timed […]
-
Asia Cup 2023 : Mohammed Siraj ने 91 वर्षांचा इतिहास बदलला! एकाच षटकात घेतले 4 बळी
Asia Cup 2023 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohmmad Siraj) आजच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मागील 91 वर्षांचा इतिहासच बदलून टाकला आहे. एकाच षटकात मोहम्मदने (Mohmmad Siraj) 5 विकेट घेतले आहे. इतका वेगवान बळी घेणारा मोहम्मद (Mohmmad Siraj) भारताचा पहिला वेगवान गोलंदाज आणि जगातला दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. W . W W 4 W! 🥵Is […]
-
Asia Cup 2023 : श्रीलंकेला धूळ चारत आशिया चषकावर भारताने कोरलं नाव…
Asia Cup 2023 : भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली असून अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने चषकावर आठव्यांदा नाव कोरलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला असून चषकावर नाव कोरताच भारतीय संघाकडून जल्लोष करण्यात येत आहे. Dhangar Reservation : […]
-
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं?; बच्चू कडूंनी गुवाहाटीतला ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला
Bachchu Kadu : “हम गुवाहाटी न जाते तो हमे दिव्यांग मंत्रालय नहीं मिलता”, असं मोठं विधान प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलं आहे. जळगावमध्ये एका आयोजित कार्यक्रमादरम्यान, बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी आपण गुवाहाटीत का गेलो? एकनाथ शिंदे यांना कोणत्या अटीवर पाठिंबा दिला होता? तसेच दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं होतं? याबाबत पहिल्यांदाच भाष्य […]
-
Asia Cup 2023 : श्रीलंकेने टॉस जिंकला पण पावसाचा ‘खेळ’…
Asia Cup 2023 : आशिषाई चषकाचा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. आपल्या रफ्तार खेळीने भारत आणि श्रीलंका संघाने अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं असून अंतिम सामन्यासाठी आज दोन्ही संघात लढत होणार आहे. अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून काही वेळातच सामना सुरु होणार तितक्यात पावसाने व्यत्यय घातल्याने अद्याप सामना सुरु झालेला […]
-
Asia Cup 2023 : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारतीय संघात कोहलीसह वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री
आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंकेची चुरशीची लढत होणार आहे. अंतिम सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार असून श्रीलंकेने टॉस जिंकला आहे. श्रीलंका संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाधवांना हवाय पवारांचा आशीर्वाद; ठाकरेंच्या विजयाचं गणितही सांंगितलं आशियाई चषक सामन्यात भारताने विजयरथ कायम ठेवत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ […]
-
अपात्र आमदार प्रकरण; शंभूराज देसाई म्हणतात, ‘आमचे आमदार दोषी नाहीत’…
आमचे आमदार दोषी नाहीत, त्यामुळे वेळकाढूपणाचा संबंधच नाही, अशी भूमिका मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली आहे. अपात्र आमदारांची सुनावणी आज विधीमंडळात पार पडली. या सुनावणीनंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आमचे आमदार दोषी नसल्याचा दावादेखील केला आहे. कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? ज्याचा-त्याचा अधिकार, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना प्रत्युत्तर पुढे बोलताना […]
-
‘धार्मिक स्थळांवर लष्कर तैनात करा अन्यथा..,’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील पाच धार्मिक स्थळांमध्ये लष्कर तैनात करा, अशी मागणी केली आहे. काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, देशात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंदिरांची जबाबदारी मिलिटरीकडे देण्याी मागणी आंबेडकरांनी केली आहे. यावेळी बोलताना आंबेडकरांचा रोख कोणत्या पक्षाकडे होता? हे […]
-
‘उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचा नागोबा’; नारायण राणेंची जळजळीत टीका
उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आयत्या बिळावरचा नागोबा असल्याची जळजळीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी केली आहे. सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबियांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. आत्ताही पुन्हा एकदा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दानवेंच्या चिठ्ठीने कार्यक्रम! ‘मी खानदानी […]
-
INDIA : उमर अब्दुलांच्या फॉर्म्यूल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी? महाराष्ट्रासह, बिहारचं समीकरण बिघडणार…
आगामी निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करण्यासाठी विरोधी पक्षांच्या गठीत झालेल्या इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. नवी दिल्लीत काल इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते उमद अब्दुल्ला यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला मांडला आहे. त्यांच्या या फॉर्म्युल्यामूळे महाराष्ट्र, […]









