- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
फणा काढाल तर ठेचणारच; महादेव जानकरांचा भाजपला कडक शब्दांत इशारा
भाजपने दोस्ती केली तर करु, पण फणा काढाल तर ठेचल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी दिला आहे. पुण्यात आज राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा पार पडली. या यात्रेनंतर 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत जानकर बोलत होते. यावेळी बोलताना जानकरांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. India China Conflict : चीनच्या […]
-
हरेगाव अमानुष मारहाण प्रकरण; केंद्रीय मंत्री रामदास आठवले पीडितांची भेट घेणार
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये मागासवर्गीय तरुणांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणं चांगलचं चिघळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मारहाणीची घटना घडल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांसह आंबेडकरी समाजाकडून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अशातच आता मारहाण प्रकरणातील पीडितांसह कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री […]
-
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘रासप’ही आखाड्यात; महादेव जानकरांनी फुंकलं रणशिंग!
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या वेगाने हालचाली सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रीय समाज पक्षानेही दंड थोपटलं असून आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांनी(Mahadev Jankar) केली आहे. पुण्यात काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. […]
-
…म्हणून मोदींनी घाईघाईने 38 पक्षांची बैठक घेतली; पृथ्वीराज चव्हाणांची खरमरीत टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांना घाबरुन घाईघाईने 38 पक्षांची बैठक घेतली, असल्याची खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. इंडिया आघाडीची येत्या 31 तारखेला मुंबईत तिसरी बैठक पार पडणार आहे. इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीपासूनच भाजपकडून निशाणा साधत टीका-टीप्पण्या केल्या जात आहेत. त्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईतील दादर भवन […]
-
‘मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष’म्हणणाऱ्यांना सुप्रियाताईंचं जोरदार प्रत्त्युत्तर; म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष..,
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणणाऱ्यांना दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन चांगलाच वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगण्यात येत असतानाच आता सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी; […]
-
‘महायुती सरकार घरी बसणारं नाहीतर लोकांच्या दारी जाणारं’; शंभूराज देसाईंचं ठाकरेंना प्रत्युत्तर
महायुती सरकार केवळ घरात बसून नाहीतर शासन आपल्या दारी उपक्रमातून प्रत्यक्ष दारी जाऊन योजनांचा लाभ देत असल्याचं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. दरम्यान, हिंगोलीतल्या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. मुकेश अंबानींचा आता विमा क्षेत्रात प्रवेश, एलआयसीला देणार […]
-
भावी आरोग्य सेवकांसाठी आरोग्यमंत्री सावंतांची मोठी घोषणा…
मागील अनेक वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाची भरती होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्यात लवकरच 12 हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. त्यामुळे आता आरोग्य भरतीची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभागात […]
-
खाशाबा जाधवांचा जन्मदिवस ‘राज्यक्रीडा दिन’ म्हणून साजरा; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
कुस्तीपट्टू खाशाबा जाधव(Khashaba Jadhav) यांचा जन्मदिन 15 जानेवारी ‘राज्यक्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केली आहे. दरम्यान, पुण्यात शिवछत्रपती पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. अंबाबाईच्या नावानं उदो! आता भक्तांना घेता येणार गाभाऱ्यातून दर्शन, पालकमंत्र्यांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या नावाने देण्यात […]
-
अहमदाबादमध्ये रंगणार विश्वचषकाचा शानदार उद्घाटन सोहळा; 10 संघाच्या कर्णधारांची हजेरी
यंदाच्या वर्ल्डकप २०२३चे यजमानपद भारताला मिळाले असून त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार आहे. त्याआधी ४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा आयोजित केला जाऊ शकतो.या रंगतदार कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स भाग घेऊ शकतात. त्या दिवशी सर्व १० संघांचे कर्णधारही तेथे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी, स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत […]
-
ब्रिटनमध्ये ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बिघाड; दुर्घटना टळली, AIR Traffic Control कसं काम करतं?
जगभरातल्या विमानं आकाशात प्रवास करीत असतात. या विमानांचा एअर ट्रॅफिकपासून बचाव करण्यासाठी एअर ट्रॅफिकचं कंट्रोल असतं. या विमानांचा अपघात होऊ नये म्हणून एअर ट्रॅफिक महत्वाची भूमिका बजावतं. अशातच शुक्रवारी आकाशात मोठी दुर्घटना टळल्याचं दिसून आलं. नेपाळ एअरलाईन्सचं एअरबस A-320 विमान आणि एअर इंडियाच्या विमानांमध्ये टक्कर होण्यापासून थोडक्यात बचावलं आहे. आकाशाच्या मध्यभागी विमानांचा अपघातापासून बचाव करण्यासाठी […]









