Dcm Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-ठाकरे गटामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं होतं? ती गुपितं उघड केली आहेत. Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ फडणवीस म्हणाले, 2019 साली भाजप-शिवसेनेला […]
आता व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर सदस्यांना एकमेकांचे नंबर पाहता येणार नाहीत. कारण व्हॉट्सअपकडून नवीन फिचर लॉन्च करण्यात आलं आहे. या फिचरद्वारे युजर्सला आपला नंबर लपवता येणार आहे. म्हणजेत ग्रुपमधील कोणी तुमचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. 48 वर्षांपूर्वी अजितदादा ठरले होते ‘टॉमेटो किंग’; जिल्ह्यात मिळाला होता विक्रमी भाव या फिचरद्वारे आपण जर […]
Ncp Crisis : शरद पवार साहेबांची ही गुगली असेल तर 4 वर्षांनी कळणार असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लहामटे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कारण पहाटेच्या शपथविधीबाबत तब्बल तीन वर्षांनी शरद पवार यांनी […]
New Delhi : देशात मान्सून दाखल झाल्यानंतर उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीसह हरयाणात नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीसह यमुना नदीच्या पाणी पातळीने उच्चांक गाठला आहे. पुरामुळे नदीतून पाणी वाहण्याची ही पातळी आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. त्यामुळे दिल्लीसह हरयाणातील सर्वसामान्य नागरिकांकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. #WATCH | Haryana: In […]
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. त्यामुळे राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती […]
दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु आहे, पण कुठलाही वाद नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला होता. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित […]
Sushma Andhare News : गृहमंत्री फडणवीस हे सध्या खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, ते गृहखात्याला लागलेला कलंक आहेत, अशी जहरी टीका अंधारे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी नागपुरातील मेळाव्यात फडणवीसांवर केलेल्या टीकेवरुन राज्यात वादंग पेटलं आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप-ठाकरे गटातील नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आता सुषमा अंधारेंनीही फडणवीसांवर निशाणा साधला आहे. […]
Ahmednagar Political News : आघाड्याचे राजकारण फार काळ चालत नाही, त्यामुळे देशात कितीही पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही, नसल्याची जोरदार टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. तसेच देशातही तसा प्रयत्न होत असला तरी त्याला यश येणार नाही. विरोधकांच्या वज्रमूठीला केव्हाच तडे गेले आहे. देशातील […]
सत्ताधारी सरकारवर टीका करताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला नवीन नाव दिलं आहे. राज्यात ईडीच्या धाकाने ई, डी अन् ए सरकार स्थापन झाल्याची टीका करीत पटोले यांनी सरकारला नवीन नावचं दिलं आहे. दरम्यान, राज्यात आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. त्यात आता अजित पवार सहभागी झाल्याने ईडीच्या धाकाने ई, डी अन् […]
NCP Crisis : मोठ्या राज्याचा सुभेदार होण्यापेक्षा लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडून आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारा गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु […]