- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Sharad Pawar : ‘राज्यकर्ते कांदा उत्पादकाला न्याय मिळण्यासारखे निर्णय घेत नाही’
Sharad Pawar : कांदा उत्पादकाला न्याय मिळेल, असे निर्णय राज्याकर्त्यांकडून घेतले जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवारांनी कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईतल्या बैठकीत ‘इंडिया’चा लोगोचं अनावरण अन् त्यामध्ये काय असणार? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं शरद […]
-
‘आधी टोमॅटो अन् आता कांद्याचे भाव पाडले’; शेतकऱ्यांनी मोदींच्या अभिनंदनाचे बॅनरच झळकवले
Ahmednagar News : राज्यात सध्या कांदा निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर कांदा उत्पादकांमधून संतापाची लाट उसळताच शेतकऱ्यांचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरुनही केंद्र सरकारवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता अहमदनगरमधील पारनेरमध्ये कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन […]
-
‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’; वडेट्टीवारांनी कांदा उत्पादकांची परिस्थिती सांगितली…
vijay wadettiwar : ‘आस्मान में गिरा अन् खजूर में लटका’ असंच कांदा उत्पादकांना लटकवलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर बोट ठेवत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. “होकायंत्राने इशारा दिलाय, लवकरच जयंत पाटील आपल्यात;” […]
-
दादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का? विजय वडेट्टीवारांचं स्पष्टच सांगितलं…
Vijay Wadettiwar : अजित पवार यांना सोबत घेतल्याचा भाजपला काहीच फायदा होणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही अजित पवार गटाविषयी थेट भाष्य केलं आहे. Explainer : चांद्रयान 3 चौदा दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार? सामान्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर विजय वडेट्टीवार म्हणाले, […]
-
‘भाजप नेत्या सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहुला मी..,’ काँग्रेस आमदाराचा खुलासा…
Bjp Leader Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हत्या प्रकरणात मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांनी चौकशीत मोठा दावा केला आहे. संजय शर्मा यांना काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, पण काही कारणास्तव ते चौकशीसाठी उपस्थित राहु शकलेले नाही. गुरुवारी ते मानकापूर पोलिसांसमोर हजर झाले असून […]
-
‘पवारांनी संधी दिली’ म्हणणाऱ्यांना हसन मुश्रीफांच खोचक प्रत्युत्तर, म्हणाले, ‘विरोध..,’
Hasan Musrif Vs Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ‘साहेबांचा संदेश’ कार्यक्रमांतर्गत राज्यभर दौरा करीत आहेत. कोल्हापुरातून त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेनंतर आता हसन मुश्रीफांनीही आक्रमक पवित्रा घेत रोहित पवारांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. कधी विषबाधा, कोण […]
-
तीन मजली इमारत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 7 जण गंभीर
नवी मुंबईमध्ये इमारती कोसळून अनेकांचा बळी जात असल्याच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. अशातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. नेरुळमधील सारसोळे गावातली तीन मजली कोसळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटेनत 7 जण जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. Zika virus : मुंबईत झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट […]
-
Chandrayaan 3 : भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल; आता ‘मिशन चांद्रयान’मध्ये पुढं काय?
चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान -3 चं सॉफ्ट लॅंडिंग झालं आहे. चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर लॅंडिग झाल्यानंतर चंद्रावरील काही फोटोही मिशन कंट्रोलला प्राप्त झाले असून आता पुढे चांद्रयानाची मोहिम कशी असणार आहे? चंद्रावर हे चांद्रयान काय शोधणार? याबद्दल सविस्तरपणे पाहुयात.. Chandrayaan 3 Landing […]
-
Chandrayaan 3 : चंद्रावरील फोटो चांद्रयान-3 ने मिशन कंट्रोलला पाठवले; इस्त्रोने केले शेअर
Chandrayaan 3 : जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान-3 चं चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंडिग झालं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं दक्षिण ध्रुवावर लॅंडिग झालं असून दक्षिण ध्रुवावर चांद्रयान लॅंड करणारा भारत पहिला वाहिला देश ठरला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी मान उंचावणारी बाब आहे. Chandrayaan-3 Mission:Updates: The communication link is established between the […]
-
Chandrayaan 3 Landing : ‘अनेक दशकांच्या अथक परिश्रमांचं..,’; राहुल गांधींकडूनही इस्त्रोचं अभिनंदन
Chandrayaan 3 Landing : जगभरातील सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-3 अखेर चंद्रावर सुरक्षित पोहचलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे लॅंडिंग झालं आहे. यासंदर्भात इस्त्रोकडून घोषणा करण्यात आली असून भारतीयांची मान उंचावणारी ही बाब आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे, अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul […]









