- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावाकडं का जातात? उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांत सांगितलं
Udhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात सात दिवस झोपत नाहीत, अन् हेलिकॉप्टरने गावाकडं जाऊन आराम करत असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
‘दौरा मनोरंजन वाटतं’ म्हणणाऱ्या विखेंवर ठाकरेंची टीका! म्हणाले, दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य
udhav Thackeray Vs Radhakrushna Vikhe : अहमदनगर दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]
-
Udhav Thackeray : ‘पक्ष फोडायला पैसे पण शेतकऱ्यांना द्यायला..,’; उद्धव ठाकरेंची सरकारवर टोलेबाजी
Udhav Thackeray : सत्ताधाऱ्यांकडे पक्ष फोडायला पैसे पण शेतकऱ्यांना द्यायला नसल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर टोलेबाजी केलीयं. उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर असून शिर्डीमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी व्यथा जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही […]
-
Dhangar Reservation : ‘धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चेने सोडवणार’; भंडारा उधळल्यानंतर विखे पाटलांनी केलं स्पष्ट
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चा करुन सोडवणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) स्पष्ट केलं आहे. मंत्री विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर असून याचं दौऱ्यादरम्यान, धनगर आरक्षण आंदोलकाने त्यांच्यावर निवेदन सादर करुन भंडाऱ्याची उधळण केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान बोलताना हा प्रश्न आपण […]
-
Maratha Reservation : बीडमध्ये आरक्षणाची धग कायम! महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं…
Maratha Reservation : जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता राज्यभरात मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे, अशातच आता बीडमधील वासनवाडी ग्रामपंचायतसमोर मराठा आरक्षणासाठी महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान, जमिनीत गाडलेल्या अवस्थेत महिलांकडून “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच” अशा घोषणा दिल्या जात आहेत. अद्यापही चर्चेचा […]
-
‘विखे पाटील खंडोबाचा आशिर्वाद समजा..,’; भंडारा उधळताच गोपीचंद पडकरांची पहिली प्रतिक्रिया
राधाकृष्ण विखे पाटलांनी खंडोबा, बिरोबा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून भंडारा कपाळाला लावावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. दरम्यान, सोलापूर दौऱ्यावर असताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकाने भंडारा उधळल्याची घटना घडली. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकरांनी राधाकृष्ण विखेंना एक प्रकारे सल्लाच दिला आहे. MHJ Fame Actor: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला ‘जवान’ची […]
-
‘माढा माणमध्ये कोणता उमेदवार नको, याचं नियोजन सुरु’; रामराजेंच्या विधानाने एकच खळबळ
Ramraje Nimbalkar : साताऱ्यातील माढा लोकसभा आणि माण विधानसभेतला उमेदवार कोण, यापेक्षा ‘कोण नको’ याचं नियोजन सुरु असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) यांंनी केलं आहे. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणाचंही नाव घेतलं नसून रणजीतसिंह नाईक निंबाळकर(Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यासह जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्यावर रोख ठेवून बोललं असल्याची […]
-
‘कोणीतरी घोषणा करुन नाहीतर..,’;पंकजा मुंडेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Pankaja Munde : कोणीतरी घोषणा करुन नाहीतर कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावं लागणार असल्याचं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यावर टोलेबाजी केली आहे. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त पंकजा मुंडे आज सांगलीत दाखल झाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं असून त्यांनी सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे दर्शनही घेतले. Maratha Reservation : […]
-
Ahmedanagar News : पाऊस पडून दुष्काळाचे संकट मिटू दे! बळीराजासाठी आमदार काळेंचे देवाकडे साकडे
Ahmedanagar News : यंदा जिल्ह्यात पावसाने अक्षरश पाठ फिरवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच कोपरगाव येथील मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या गावी माहेगाव देशमुख येथे ग्रामदैवत श्री दत्त मंदिरात महापूजा केली. तसेच यावेळी कोपरगाव मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व दुष्काळाचे सावट हटू दे […]
-
भारत विश्वविजेता? युवराज सिंगच्या प्रश्नावर सेहवागचं खास प्रत्युत्तर, म्हणाला..,
विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली असून यंदा भारत विश्वविजेता होईल का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात धुसमटत आहे, भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ खेळणार आहे, त्यामुळे रोहित सेना 2011 ची पुनरावृत्ती करु शकतो का? असा सवाल माजी क्रिकेपट्टू युवराज सिंगने केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना माजी क्रिकेटपट्टू वीरेंद्र सेहवागने भारतीय […]









