पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनी हिंदु-मुस्लिमविषयी केलेल्या भाषणामुळेच ठिणगी पडली असून त्यानंतरच काश्मीरात नरसंहार घडल्याचं सांगितलं जातंय.
मुंबईत पहिलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सेवेत दाखल झालं असून या नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलमुळे जगाच्या दिशेने नवा सागरी दरवाजा खुला झाला आहे.
पुण्यात स्कूलव्हॅन चालकाने गैरवर्तन केल्याप्रकरणी पतितपावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्हॅनचालकाला चांगलाच चोप दिलायं.
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयात बंदुकधारी इसम शिरल्याची घटना घडली, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीयं.
न्युरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनिषा मानेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं.
राज्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा राहणार असून मराठी भाषा सक्तीची असणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
भोंग्यांसाठी मनसैनिकांवर 17 हजार केसेस टाकल्या, यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी यांनी केलायं.
हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी थेट आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र लिहिलं.
भेसळयुक्त पनीर प्रकरणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर सरकारकडून आता पाऊलं उचलण्यात आली आहेत.
सोलापुरचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आलीयं.