मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच आता अहमदनगरमध्ये पुढील चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : तनपुरेंनी नगर बाजार समितीत लक्ष घालताच विखेंचा राहुरीत धुरळा अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल […]
आज कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, उद्या विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने जोर धरत आहेत. त्यावर अजित पवारांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी […]
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अहिल्याबाई होळकर यांच जन्मगाव अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं उत्साहात साजरी करण्यात येते.मागील अनेक दिवसांपासून आमदार राम शिंदे जयंतीच्पा निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. अखेर शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. Uday Samant : उष्माघात प्रकरणाचं राजकीय भांडवल करु नका… जयंती साजरी […]
महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम राजभवन, मंत्रालयात घेतला असता तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, या शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या गर्दीतील एकूण 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, यंदाची जनगणना […]
वातावरण बदलामुळे पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला, याचं कुणीही राजकीय भांडवल करु नये, या शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मंत्री उदय सामंत यांनी उष्माघातावर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडलीय. “विचारधारेवर काम करणाऱ्या सर्वच लोकांच…” अजित दादाच्या प्रश्नांवर बावनकुळे म्हणतात… पुढे बोलताना ते उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र भूषण […]
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज (१६ एप्रिल) गौरवण्यात आलं. खारघर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्री सदस्यांची मोठी गर्दी उसळली होती. याचदरम्यान काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याने सुरुवातीला सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा मृतांचा आकडा 13 वर गेला आहे. खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान […]
जसं माझ्या पतीला मारलं तसंच त्याचीही हत्या व्हावी, अशी मागणी उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होते. जया पाल यांचं हे वक्तव्य अतिक अहमदच्या हत्येपूर्वी 48 तासांआधीच सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. आता अतिक अहमदच्या हत्येनंतर जया पाल यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अजितदादांना व्हायचंय मुख्यमंत्री; दिल्लीत […]
मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्यावाढीचा ठाकरे सरकारचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात रद्द करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. “Amit Shah यांच्या वेळेमुळेच दुपारी कार्यक्रम; व्हीआयपी छपराखाली आणि…” संजय राऊत यांचा हल्लाबोल मुंबई महापालिकेच्या प्रभागांची रचना 227 पर्यंतच कायम ठेवण्यात […]
अखेर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विरोधकांच्या टीका, आरोपांवर स्पष्ट बोलले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार म्हणाले माझ्यावर एवढं काय प्रेम उतू चाललंय, मला तेच कळत नाही असा सवाल अजित पवारांनी केला आहे. Atiq Ahmed Murder : अशी झाली अतिक अन् अशरफची हत्या… गेल्या काही दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्याबद्दल भाजप नेत्यांसह शिंदे गटाच्या […]
आप्पासाहेबांची जादू पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे, राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरुपणकार धर्माधिकारींचा गौरव केला आहे. दरम्यान, आज नवी मुंबईत निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. […]